मुंबईत ठिकठिकाणी संथ गतीने मतदान; मतदान प्रक्रियेत अडथळे !
मतदान प्रक्रियेत आलेले अडथळे म्हणजे सर्वांत मोठी लोकशाही असणार्या भारतासाठी लाजिरवाणाच प्रकार होय !
मतदान प्रक्रियेत आलेले अडथळे म्हणजे सर्वांत मोठी लोकशाही असणार्या भारतासाठी लाजिरवाणाच प्रकार होय !
केवळ कायदे करून अशा घटना थांबणार नाहीत, तर त्याची कठोर कार्यवाही होण्यासह दोषींवर कठोर शिक्षाही होणे आवश्यक !
गुन्हेगारी मानसिकता असणारे कितीही शिकले, तरी ही मानसिकता नष्ट होत नाही, हे यातून लक्षात येते !
नवविवाहित निधी या वेळी म्हणाली की, मी विवाहामुळे फार आनंदी आहे. ‘तिहेरी तलाक’ आणि ‘हलाला’ यांसारख्या गोष्टींना मी घाबरायचे.
श्रीरामकथेमुळे प्रभावित होऊन हिंदु धर्मात प्रवेश करणार्या लोकांचे प्रबल प्रताप सिंह जुदेव यांनी पाय धुतले.
भोजशाळा परिसरात ६० व्या दिवशीही पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण चालू आहे. १९ मे या दिवशी उत्खननाच्या वेळी एक पांढरा दगड सापडला असून त्यावर कमळाचा आकार दिसून आला आहे.
अल्पसंख्यांक म्हणवणारे ख्रिस्ती आणि मुसलमान कानपूर येथील असाहाय्य हिंदूंना विविध आमिषे दाखवून त्यांचे धर्मांतर करत आहेत.
कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यापासून राज्याची झालेली ही स्थिती काँग्रेसला सत्तेवर बसवणार्यांना लक्षात येणे महत्त्वाचे आहे. कर्नाटकातील स्थितीवरून देशातील अन्यत्रच्या लोकांनी जागे होणेही आवश्यक आहे !
कृत्रिम बुद्धीमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) या तंत्रज्ञानामुळे मानव जमातीसमोर विलुप्त होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो; कारण आपण जैविक बुद्धीमत्तेपेक्षा अधिक चांगली बुद्धीमत्ता सिद्ध केलेली असेल.
येथे राजन सिंह नावाच्या एका व्यक्तीने ८ वेळा मतदान केल्याचा दावा करण्यात आल्यानंतर आता संबंधित मतदान केंद्रावर पुन्हा एकदा मतदान होणार आहे.