गोव्यात सरकारी नोकरीसाठी खासगी नोकरीचा किमान १ वर्षाचा अनुभव बंधनकारक
मार्च २०२४ पर्यंत सरकारच्या विविध खात्यांमधील २ सहस्र ५७२ रिक्त पदे भरली जाणार आहेत. निवृत्तीनंतर रिक्त झालेली सरकारी पदे भरण्यासाठी भरती प्रक्रियेला प्रारंभ केला आहे.
मार्च २०२४ पर्यंत सरकारच्या विविध खात्यांमधील २ सहस्र ५७२ रिक्त पदे भरली जाणार आहेत. निवृत्तीनंतर रिक्त झालेली सरकारी पदे भरण्यासाठी भरती प्रक्रियेला प्रारंभ केला आहे.
उद्धव ठाकरे गटाला २७ मार्च या दिवशी सर्वोच्च न्यायालयातून पुढील आदेशापर्यंत ‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह म्हणून वापरण्याची मुभा मिळाली आहे. मशाल चिन्हावर दावा करणारी समता पार्टीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
साकीनाका येथील एका हार्डवेअरच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत होरपळून २ कामगारांचा मृत्यू झाला. दुकानातील अन्य ९ कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले.
केंद्रीय अन्वेषण विभगाने (सीबीआयने) ५ लाख रुपयांची लाच घेतांना पकडलेला केंद्रीय अधिकारी जवरीमल बिश्नोई (वय ४४ वर्षे) याने आत्महत्या केली. बिश्नोई परदेश व्यवहार विभागात साहाय्यक संचालक होता.
उत्तरप्रदेशातील कुख्यात गुंड आतिक अहमद हा गुजरातच्या साबरमती कारागृहात अटकेत होता. त्याला अधिवक्ता उमेश पाल यांच्या हत्येच्या प्रकरणी कह्यात घेऊन उत्तरप्रदेश पोलिसांकडून प्रयागराज येथे आणण्यात आले.
धमकीचे ई-मेल पाठवणार्या राम बिश्नोईला जोधपूर येथून अटक करण्यात आली आहे. त्याने ‘जेव्हा सलमानची सुरक्षा हटवली जाईल, तेव्हा तो त्याच्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल’, अशी धमकी दिली होती.
राज्यघटनेनुसार धर्माच्या आधारे कुणालाही आरक्षण देता येत नसतांना काँग्रेस घटनाविरोधी कृत्य करून हे आरक्षण देणार, असाच याचा अर्थ आहे ! अशा घटनाविरोधी पक्षाला जनता कधीतरी सत्तेवर बसवील का?
आर्थिक तोट्यातून बाहेर येण्यासाठी बसस्थानकांच्या जागा ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ (बील्ड-ऑपरेट-ट्रान्सफर) या तत्त्वावर भाड्याने देण्याचा प्रस्ताव राज्य परिवहन महामंडळाने राज्यशासनाकडे काही दिवसांपूर्वी दिला होता.
मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी अशा कृती केल्या जातात, हे लक्षात घ्या !
मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना हिंदु संघटनांच्या पदाधिकार्यांना अशा धमक्या देण्याचे कुणाचेही धाडस होऊ नये, असेच हिंदूंना वाटते !