हिंदूंच्या श्रद्धेचा सन्मान करून चित्रपटाची निर्मिती करावी ! – आमदार राम कदम, भाजप

हिंदूंच्या श्रद्धेचा सन्मान करून चित्रपटाची निर्मिती करावी, असे आवाहन भाजपचे आमदार राम कदम यांनी केले आहे.

मुंबई विमानतळावर कोरोना चाचणीस असहकार्य करणार्‍या प्रवाशांवर गुन्हा नोंदवणार ! – सौ. किशोरी पेडणेकर, महापौर, मुंबई महानगरपालिका

कोरोनाची चाचणी करण्यास असहकार्य करणार्‍या प्रवाशांवर गुन्हा नोंदवण्याचा निर्णय विमानतळ प्राधिकरणाने घेतला आहे

चारचाकी दरीत कोसळून युवती ठार, दोनजण घायाळ

सातारा-कास रस्त्यावरील गणेश खिंडीत एक अल्टो गाडी कोसळून अपघात झाला.

अकाली दलाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, या मागणीसाठी खासदार प्रेमसिंग शिष्टमंडळाने उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

धर्माचे आचरण केल्यास अनेक समस्यांवर मात करणे शक्य ! – निरंजन चोडणकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

कोरोना महामारीच्या काळात २०२ देशांनी महान भारतीय संस्कृतीचा स्वीकार केला आहे.

आयुर्वेदीय उपाय आणि पारंपरिक ज्ञान प्रमाणित होत नाही, तोपर्यंत वापरायचेच नाही का ? – डॉ. संजय देशमुख, माजी कुलगुरु, मुंबई विद्यापीठ

आंतरिक क्षमतेला प्राधान्य देऊन शिकता आले पाहिजे. त्यादृष्टीने नवे शैक्षणिक धोरण लाभदायक ठरेल, असे प्रतिपादन मुंबई विद्यापिठाचे माजी कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांनी येथे केले.

लोकसभेत घाईघाईने घेतलेल्या निर्णयामुळे मोदी शासनाला परिणाम भोगावा लागेल ! – शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

देहलीच्या सीमेवर चालू असलेले शेतकर्‍यांच्या आंदोलनाचे गांभीर्य शासनाने लक्षात घेतले पाहिजे; पण दुर्दैवाने या आंदोलनाची अशी नोंद घेतली नसल्याचे दिसून आले आहे.

ब्राह्मण महासंघाचा तृप्ती देसाई यांना विरोध

तृप्ती देसाई यांना विरोध करत ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्री. आनंद दवे यांनी सहकार्‍यांसह शिर्डी येथे लावलेल्या फलकाचे पूजन केले आणि संस्थानच्या भूमिकेला पाठिंबा दिला. १० डिसेंबरला तृप्ती देसाई  आल्यास त्याला विरोध करू, अशी चेतावणी महासंघाने दिली आहे.

तमिळनाडू येथील जिंजी किल्ल्याचे जतन आणि संवर्धन यांसाठी मुख्यमंत्र्यांकडून ५० लाख रुपये घोषित

स्वराज्याच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व असणार्‍या जिंजी किल्ल्यास खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय मोहिमेवर असतांना त्यांनी जिंजी किल्ल्यावर ताबा मिळवला होता.

रावणाविषयी केलेल्या विधानावरून अभिनेते सैफ अली खान यांची क्षमायाचना

मी एका मुलाखतीमधून केलेल्या विधानामुळे वाद निर्माण होऊन लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. माझा उद्देश असा कधीच नव्हता. मी सर्वांची मनापासून क्षमा मागतो. मी माझे विधान मागे घेत आहे. भगवान श्रीराम नेहमीच माझ्यासाठी धार्मिकता आणि वीरता यांचे प्रतीक राहिले आहेत.