
कोल्हापूर – स्वराज्याच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व असणार्या जिंजी किल्ल्यास खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय मोहिमेवर असतांना त्यांनी जिंजी किल्ल्यावर ताबा मिळवला होता. किल्ल्याचे जतन आणि संवर्धन यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ५० लाख रुपये घोषित केले आहेत. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी यासाठी केलेली विनंती मुख्यमंत्र्यांनी मान्य केली.
आतंकवाद्यांच्या गोळीबारात सैनिकाला वीरमरण
पनवेल येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर
संपादकीय : ‘तत्त्व’ विसरलेला पुरातत्त्व विभाग !
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !