१६ जणांना वाचवण्यात यश

चमोली (उत्तराखंड) – बद्रीनाथ धाम येथील माना गावाजवळ हिमस्खलनामुळे ५७ कामगार बर्फाखाली गाडले गेले. यातील १६ कामगारांना बाहेर काढण्यात आले आहे, तर अन्य कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न चालू आहेत. बाहेर काढण्यात आलेल्या कामगारांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. उत्तराखंडच्या काही भागांत चालू असलेल्या बर्फवृष्टीमुळे ही घटना घडली. सर्व कामगार भारतीय सैन्याच्या ‘बीआर्ओ’शी (‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’शी – सीमा रस्ते संघटनेशी) करार केलेल्या कंत्राटदाराचे असल्याचे सांगण्यात येत आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितले की, बचाव पथकांकडून साहाय्य कार्य चालू आहे. सर्व कामगार बांधवांच्या सुरक्षेसाठी मी भगवान बद्री विशालकडे प्रार्थना करतो.
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
शासकीय कार्यालयांत ‘केवळ नामधारी’ ही मराठी भाषा अधिकार्यांची ओळख पुसण्यासाठी होणार प्रयत्न !
Delhi Hotel Fire : देहलीतील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीमध्ये २१ जणांचा मृत्यू