जमशेदपूर येथील बालसाधक चि. चैतन्य कृष्णा याला ‘हॉर्स रायडिंग शो’मध्ये सुवर्णपदक प्राप्त !

‘टाटा स्टील’च्या वतीने आयोजित केलेल्या ‘हॉर्स रायडिंग शो’मध्ये सनातनचा ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा बालसाधक चि. चैतन्य कृष्णा (वय ७ वर्षे) याने ‘ज्युनिअर ग्रुप’च्या एका कार्यक्रमामध्ये सुवर्णपदक मिळवले, तसेच त्याच्या गटातून ‘बेस्ट रायडर’ची ट्रॉफी (पारितोषिक) प्राप्त केली आहे.

जामताडा (झारखंड) येथे मुसलमानबहुल भागात श्री सरस्वती देवीच्या मूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीवर आक्रमण !

२ पोलीस आणि काही हिंदू घायाळ !
आक्रमण पूर्वनियोजित

‘सम्‍मेद शिखरजी’ला तीर्थक्षेत्र घोषित करा !

झारखंड सरकारचे धार्मिक स्‍थळाला पर्यटनस्‍थळ बनवण्‍याचे षड्‍यंत्र उद़्‍ध्‍वस्‍त झाले. असे असले, तरी धार्मिक स्‍थळ ‘सम्‍मेद शिखरजी’ला तीर्थक्षेत्राच्‍या रूपात घोषित करण्‍याविषयीची जैन समुदायाची मागणी त्‍वरित स्‍वीकारावी.

रांची येथील मंदिरातील शिवलिंगाची अज्ञातांकडून तोडफोड !

झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे सरकार असल्याने तेथे सातत्याने हिंदुविरोधी घटना घडत आहेत. हिंदूंनी संघटित होऊन सरकारला धडा शिकवणे आवश्यक आहे, तेव्हाच अशा घटना थांबतील !

झारखंड आणि बंगाल राज्यांमध्ये हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांच्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’ला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने झारखंड आणि बंगाल या राज्यांमध्ये ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान’ राबवण्यात आले. त्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत.

रामगड (झारखंड) येथे अरमान खान याने विवाहित हिंदु महिलेची केली हत्या !

अशा नराधमांना फाशीची शिक्षा केल्यास अशा घटना थांबतील !

हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते श्री. रमेश शिंदे यांनी घेतली भाजप आमदार राज सिन्‍हा यांची सदिच्‍छा भेट !

‘हलाल’ विषय ऐकून घेतल्‍यानंतर आमदार श्री. सिन्‍हा यांनी ‘याविषयी केंद्र सरकारला निवेदन पाठवून अन्‍वेषण करण्‍याची मागणी करू. तसेच हलाल प्रमाणपत्राविषयी समाजात जागृती करण्‍याठी प्रयत्न करू’, असे आश्‍वासन दिले.

झारखंडमध्ये ख्रिस्ती पाद्य्राकडून हिंदूंचे आमीष दाखवून धर्मांतर !

हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासह देशात कठोर धर्मांतरबंदी कायदा लागू करणेही आवश्यक !

आदिवासी तरुणींशी बलपूर्वक विवाह करून घुसखोर त्यांच्या भूमी कह्यात घेत आहेत ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

आदिवासींची नोकरी आणि मुलांना शिक्षण देण्याच्या नावाखाली फसवणूक केली जात आहे. सोरेन सरकारने कल्याणकारी योजनांच्या नावाखाली जनतेला धोका दिला आहे, असा आरोप शहा यांनी केला.

सम्मेद शिखरजी तीर्थस्थळच रहाणार !

हे तीर्थस्थळ पर्यटनस्थळ करण्याचा झारखंड सरकारचा निर्णय केंद्र सरकारकडून रहित