Chittorgarh Stone Pelting : चित्तोडगड (राजस्थान) येथे हिंदूंच्या मिरवणुकीवर दर्ग्याजवळ धर्मांधांकडून आक्रमण

एक हिंदू ठार, तर अन्य एक घायाळ

Chikalthana StonePelting By Muslims : चिकलठाणा येथे सलग दुसर्‍या दिवशीही महाआरतीनंतर धर्मांधांकडून हिंदु तरुणांवर दगडफेक !

धर्मांधांना प्रार्थनेची वेळ पालटून दिल्यानंतरही ते पुन्हा हिंदूंवर दगडफेक कशी करतात ? यातून हिंदूंना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा धर्मांधांनी चंगच बांधला आहे का ? अशी शंका येते.

Bengal Ram Navami Violence Case : बंगालमध्ये गेल्या वर्षीच्या रामनवमी हिंसेच्या प्रकरणी १६ मुसलमानांना अटक !

दंगल होऊन १ वर्षाचा कालावधी झाला. त्यामुळे ‘दंगलखोरांना अटक करण्यासाठी एवढा अवधी का लागला?’, याचे उत्तर अन्वेषण यंत्रणांनी द्यायला हवे.

सरकारने गुन्हे मागे न घेता उलटपक्षी दोषींवर कठोर कारवाई करावी ! – शिवप्रेमींची दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

पंचायतीची अनुमती न घेता पुतळा उभारल्याचा स्थानिकांचा आरोप असल्यास त्यांनी हा प्रश्न योग्य व्यासपिठावर मांडला पाहिजे होता. कायदा हातात घेण्याचा अधिकार या नागरिकांना कुणी दिला ?

हिंदू आणि पोलीस हल्द्वानी हिंसाचारातून धडा घेतील का ?

हिंदूंनी धर्मांधांची नीती अभ्यासून परिपूर्ण नेतृत्व, योग्य डावपेच आखणे आणि प्रभावी संघटन करणे अशा कृष्णनीतीद्वारे त्यांच्यावर वचक बसवायला हवा !

(म्हणे) ‘दंगल घडवणार्‍यांवर नोंद केलेले गुन्हे मागे घ्या !’ – गोव्यातील काँग्रेसचे खासदार फ्रान्सिस सार्दिन

आक्रमणकर्ते ख्रिस्ती असल्यामुळे सार्दिन त्यांच्या धर्मबांधवांवरील गुन्हे मागे घ्यायला सांगत आहेत. यातून त्यांचीही धर्मांधता लक्षात येते. याविषयी स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणार्‍या काँग्रेसच्या अन्य नेत्यांना काय म्हणायचे आहे ?

गोवा : दंगल घडवल्याच्या प्रकरणी २० जणांच्या विरोधात गुन्हा नोंद

राज्याच्या मंत्र्यांवर आक्रमण झाले असतांना दुसर्‍या दिवशी गुन्हा नोंद करणारे पोलीस सामान्यांच्या संदर्भात कशी कारवाई करत असतील ?

Goa Shivjayanti Christian Attack : गोव्यात शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी गेलेले मंत्री फळदेसाई यांच्यावर ख्रिस्त्यांचे आक्रमण !

मंत्र्यांवर आक्रमण करण्याइतपत उद्दाम झालेले गोवा राज्यातील ख्रिस्ती ! या आक्रमणामागील खरा सूत्रधार कोण आहे, हे शोधून सरकारने सत्य समोर आणणे आवश्यक !

Saraswati Idol Procession Attacked : बिहार आणि झारखंड येथे श्री सरस्वतीदेवीच्या मूर्ती विसर्जन मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांचे आक्रमण !

इस्लामी देशात हिंदूंना मिरवणूक काढण्यास अनुमतीही मिळत नसतांना हिंदूंच्या देशात हिंदूंच्या मिरवणुकांवर धर्मांध मुसलमान आक्रमण करण्याचे नेहमीच धाडस करतात आणि हिंदू नेहमीच मार खातात, हे हिंदूंना लज्जास्पद !

भारतात हिंदु आणि त्यांचे सण असुरक्षित !

बिहारमधील दरभंगा आणि सीतामढी येथे १५ फेब्रुवारी या दिवशी श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांनी दगडफेक केली. यात एके ठिकाणी देवीच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली.