बाणगंगेच्या महाआरतीचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा ! – प्रवीण कानविंदे, अध्यक्ष, गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्ट

काशी आणि वाराणसी येथे ज्या पद्धतीने असंख्य दिवे लावून गंगेची आरती केली जाते. त्याचप्रमाणे बाणगंगा येथे त्रिपुरा पौणिमेला (७ नोव्हेंबर) सायंकाळी ६.३० वाजता महाआरती होणार आहे.

रत्नागिरी : ग्रामस्थांच्या विरोधामुळे ‘जनता दरबारात’ कोतवडे ग्रामदेवीच्या मंदिराजवळील ‘परमिट रूम’ ला प्रशासनाने अनुमती नाकारली !

‘ग्रामस्थांचा विरोध असेल, तर अनुमती देऊ शकत नाही’, प्रशासनाकडून दिलेल्या या निर्णयामुळे सर्व ग्रामस्थांनी पालकमंत्री उदय सामंत यांचे आभार मानले.

पालकमंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरीतील जनता दरबारात करण्यात आले अनेक समस्यांचे निराकरण

या वेळी मंत्री सामंत यांनी शासकीय अधिकार्‍यांना सूचना देतांना म्हटले की, नागरिकांना जनता दरबारात येण्याची वेळ येता कामा नये. त्यांचे प्रश्‍न अगोदरच सोडवण्यात यावेत. कुणीही पूर्वग्रहदूषितपणे जनतेशी वागू नये.

घोडेगाव (पुणे) येथे उत्कृष्ट उद्योजकांचा सन्मान सोहळा उत्साहात साजरा !

आंबेगाव, पुणे येथील युवा उद्योजक, ‘जे.के. ग्रुप’चे संस्थापक, तसेच व्यापार आघाडीचे अध्यक्ष श्री. जयेशभाऊ काळे पाटील यांच्या २७ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुणे जिल्ह्यातील उत्कृष्ट उद्योजकाचा सन्मान सोहळा नुकताच घोडेगाव येथील ‘अमित गेस्ट हाऊस’मधील मंगल कार्यालयात साजरा झाला.

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या सतर्कतेमुळे परतवाडा (अमरावती) येथील सहस्रो हिंदूंच्या धर्मांतराचा डाव फसला !

प्रलोभने दाखवून हिंदूंचे धर्मांतरण करणार्‍या ख्रिस्त्यांचे खरे स्वरूप जाणा ! हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी सरकारने तात्काळ धर्मांतरबंदी कायदा करून त्याची कठोर कार्यवाही केली पाहिजे, तसेच ख्रिस्ती मिशनर्‍यांना तात्काळ अटक केली पाहिजे, अशी हिंदूंची मागणी आहे !

महाराष्ट्रात डान्सबारवर बंदी; मात्र नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या लावणीच्या नावाखाली उघडपणे चालणार्‍या अश्‍लील नृत्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष !

अश्‍लीलता पसरवणार्‍यांवर पोलीस कारवाई का करत नाहीत ?

हाफिजला ‘खुदा हाफिज’ केव्हा ?

‘आतंकवादी कारवाया रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर अवलंबून रहाता येणार नाही’, हेच डॉ. जयशंकर यांनी एक प्रकारे सूचित केले आहे. देशाच्या भूमीत नियमित होणार्‍या आतंकवादी कारवाया रोखण्याच्या दृष्टीने भारतालाच राष्ट्रहितासाठी आवश्यक ती पावले उचलणे आवश्यक आहे.

बोलवाड-टाकळी येथील श्री गुरुदेव तपोवनात विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार समारंभ पार पडला !

ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामी यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने बोलवाड-टाकळी येथील श्री गुरुदेव तपोवनात २६ ऑक्टोबरला विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार समारंभ पार पडला. या कार्यक्रमासाठी टाकळी, मिरज, सांगली आणि कागवाड परिसरांतील अनेक जण उपस्थित होते.

(म्हणे) ‘माझ्या नातीला विवाह न करताही आई व्हायचे असेल, तरी मला त्याचे काही वाटणार नाही !’

समाजव्यवस्था टिकवून ठेवण्यात हिंदु धर्मात सांगितलेल्या विवाह संस्काराचे अनन्यसाधारण योगदान आहे. हिंदु धर्माने जगासमोर पातिव्रत्याचा महान आदर्श ठेवला असतांना बच्चन यांचे विधान हिंदुद्रोहीच होत !

लाहोरमध्ये माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अधिवक्त्यांच्या जमावाने घेरले !

लाहोर येथे २७ ऑक्टोबरच्या सायंकाळी एका कार्यक्रमाच्या वेळी पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अधिवक्त्यांच्या जमावाने घेरले. या वेळी जमावाने खान यांना उद्देशून ‘घडी चोर’च्या घोषणाही दिल्या. या प्रसंगी खान स्वत: जमावाला बाजूला करत होते.