तीर्थक्षेत्रांना पर्यटनाचा दर्जा देण्यात आल्यास असंतोष निर्माण होईल ! – केतन शहा
‘सम्मेद यात्रा पूर्ण केल्याविना आमचे जीवन अपूर्ण आहे’, असे आम्ही मानतो. सरकारने केवळ ‘सम्मेद शिखरजी’च नव्हे, तर हिंदूंच्या सर्वच पवित्र स्थळांना ‘तीर्थक्षेत्र’ म्हणून घोषित करायला हवे. हिंदु आणि जैन समाज हे भिन्न नाहीत.