जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र विकासाला चालना देऊ ! – कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी 

सोलापूर जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी २२ जुलै या दिवशी मिलिंद शंभरकर यांच्याकडून पदभार स्वीकारला. या वेळी कुमार आशीर्वाद म्हणाले की, माझा सोलापूर जिल्ह्याचा अभ्यास आहे. येथील समस्याही ठाऊक आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचा विकास करण्यावर भर देऊ.

ज्येष्ठांना विमानाद्वारे तीर्थक्षेत्रांच्या विनामूल्य दर्शनाची मध्यप्रदेश शासनाची व्यवस्था !

मध्यप्रदेश शासनाचा स्तुत्य उपक्रम ! कुणा कथित धर्मनिरपेक्षतावाद्याने या उपक्रमावरून ‘भगवेकरण’ चालू असल्याची ओरड केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

शासनाच्या वतीने कॉरिडॉर उभारणे

महाराष्ट्रात पंढरपूर कॉरिडॉरचा विचार चालू आहे. शासनाने अधिकाधिक हिंदूंनी या तीर्थक्षेत्रांना भेटी द्याव्यात, त्यांना आध्यात्मिक लाभ व्हावा, हा हेतू ठेवून कॉरिडॉरचा विचार केल्यास ते हिंदूंना आध्यात्मिक आनंद मिळवून देणारे होईल.

हरिद्वारचे वाढते इस्लामीकरण थांबवा !

हरिद्वार हे हिंदूंचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. हरिद्वार जिल्ह्यातील मुसलमानांची लोकसंख्या प्रत्येक १० वर्षांनी ४० टक्क्यांनी वाढत आहे, असे वृत्त ‘पांचजन्य’ या नियतकालिकाने प्रसिद्ध केले आहे.

हिन्दुओं के तीर्थक्षेत्र हरिद्वार में मुसलमानों की जनसंख्या प्रत्येक १० वर्ष में ४० प्रतिशत से बढ रही है !

हरिद्वार का बढता इस्लामीकरण रोको !

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे पोलीस करणार पायी गस्त !

भाविकांच्या सुरक्षेसाठी पंढरपूर शहरातून पोलिसांनी पायी गस्त करावी,समाजकंटक, गुंडगिरी करणारे, भुरटे चोर यांच्यावर जरब बसावी, यासाठी पोलीस अधिकार्‍यांना सरदेशपांडे यांनी या सूचना दिल्या आहेत.

गंगा नदीच्या काठावरील तीर्थक्षेत्रे ही राष्ट्राच्या एकात्मतेचे आधारस्तंभ !

हरिद्वार, प्रयाग आणि काशी यांसारख्या तीर्थक्षेत्रांची पवित्रता गंगेच्या प्रवाहामुळेच जागृत आहे. गंगेचा जलस्तर न्यून झाल्यास कोट्यवधी लोकांच्या भावनांवर आणि श्रद्धेवर आघात केल्यासारखेच होईल.

विठ्ठलाकडे जाण्‍याचा ‘मार्ग’ प्रशस्‍त ! 

मंदिर परिसराच्‍या विकासासमवेत मंदिरांना भक्‍तीरस आणि धर्मशिक्षण यांची केंद्रे बनवा !

मंदिरे पर्यटनस्थळे नाहीत !

प्रत्येक भाविकाने तीर्थस्थळ किंवा देवालय हे निव्वळ पर्यटनस्थळ नसून आपले ऊर्जा स्थान आहे, हे लक्षात घ्यावे.

जैन तीर्थक्षेत्र सम्मेद शिखरजी हे पर्यटनस्थळ करणार नाही !  

झारखंड येथील सम्मेद शिखरजी हे जैन तीर्थक्षेत्र तीर्थक्षेत्रच राहील, त्याचे पर्यटनस्थळात रूपांतर केले जाणार नाही, असा निर्णय केंद्रशासन आणि झारखंड शासन यांनी घेतला आहे, अशी माहिती राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इक्बालसिंह लालपुरा यांनी दिली.