संपादकीय : महाकुंभ आणि हिरवी जमात !
ज्या वक्फची भीती मुसलमानांकडून हिंदूंना घातली जात आहे, ते वक्फच विसर्जित करून धर्मांधांचा माज सरकारने उतरवावा. रझवी यांच्यासारख्यांना यापेक्षा चांगले प्रत्युत्तर काय असेल ?
ज्या वक्फची भीती मुसलमानांकडून हिंदूंना घातली जात आहे, ते वक्फच विसर्जित करून धर्मांधांचा माज सरकारने उतरवावा. रझवी यांच्यासारख्यांना यापेक्षा चांगले प्रत्युत्तर काय असेल ?
२०२४ वर्षाला निरोप देत २०२५ या नववर्षाला आरंभ झाला आहे.
काँग्रेसला हिंदूंसाठी खरेच काही करायचे असेल, तर अनेक गोष्टी आहेत; मात्र ‘आम्ही हिंदुविरोधी नाही, आम्हीही हिंदूंना साहाय्य करतो’, हे दाखवण्यासाठी अशा प्रकारची योजना काँग्रेसने आणून हिंदूंना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे; मात्र हिंदू याला भुलणारे नाहीत, हे काँग्रेसने लक्षात ठेवावे !
सह्याद्री पर्वताच्या रांगेचे शेवटचे टोक म्हणजे सांगली जिल्ह्यातील दक्षिण मध्य रेल्वेवरील ताकारी रेल्वे स्थानकापासून ४ किलोमीटर अंतरावर देवराष्ट्रे गावाजवळ सह्याद्रीच्या कुशीत वसलेले ‘महाराष्ट्राची दक्षिण काशी’….
पहलगाम मार्गे यात्रा करतांना पहलगाम, शेषनाग आणि पंचतर्णी येथे मुक्काम करावा लागतो. यातील प्रत्येक ठिकाणी श्राईन बोर्डाकडून ‘बेस कँप’ (छावणी) उभारलेले आहेत.
‘अनेक तीर्थक्षेत्रांनी पावन झालेली भारतभूमी ही संतांची भूमी आहे. देवता, साधू-संत आणि ऋषिमुनी यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या वसुंधरेवरील प्रत्येक तीर्थक्षेत्र हे ईश्वरी ऊर्जेचा स्रोत असून मानवाला मिळालेली ती एक देणगी आहे.
योजनेद्वारे अडीच लाख रुपयांपेक्षा अल्प वार्षिक उत्पन्न असलेल्यांना लाभ घेता येणार मुंबई, १५ जुलै (वार्ता.) – महाराष्ट्रात सर्व धर्मीय नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ राबवली जाणार आहे. या योजनेद्वारे अडीच लाख रुपयांपेक्षा अल्प वार्षिक उत्पन्न असलेल्या ६० वर्षे आणि त्यावरील वयोगटाच्या नागरिकांना तीर्थक्षेत्रांचे विनामूल्य दर्शन घडवण्यात येणार आहे. यासाठी देशभरातील ‘अ’ आणि ‘ब’ श्रेणीतील ७३ तीर्थक्षेत्रांची … Read more
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजने’ला नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळी मान्यता देण्यात आली असून आता या योजनेच्या माध्यमातून तीर्थक्षेत्रांना अनुमाने २ सहस्र कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे,
शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेने केलेल्या मागणीनुसार श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर संत श्रीनिवृत्तीनाथ महाराज पौष वारीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगला येथून ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे बैठक घेतली. या बैठकीत मांडल्या गेलेल्या सर्वांची मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पूर्तता केली.
मंदिरांचे सरकारीकरण का नको, हे दर्शवणारी घटना ! कर्मचार्यांनी संप करायला हे मंदिर आहे कि कारखाना ?