काशी विश्वेश्वराचा पुरातन इतिहास आणि मोगलांनी मंदिरावर केलेले आक्रमण

गेल्या काही मासांपासून काशी विश्वनाथ आणि ज्ञानवापी मशीद यांचे नाव चर्चेत आहे. वाराणसीत असलेल्या मूळ काशी विश्वेश्वराची ही जागा मोगल काळात बाटवली गेली आणि मंदिर पडून मशीद झाली, असे हे प्रकरण आहे.

काशी विश्वेश्वराचा पुरातन इतिहास आणि त्यावर झालेली आक्रमणे

गेल्या जवळपास काही मासांपासून काशी विश्वनाथ आणि ज्ञानवापी मशीद यांचे नाव चर्चेत आहे. अर्थात् या प्रकरणाशी महाराष्ट्राचा संबंध फार जवळचा आहे. म्हणूनच ज्ञानवापीचे प्रकरण काय आहे, ते थोडक्यात पाहू.

श्री क्षेत्र जेजुरीगड आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील विकासकामांना संमती !

श्री क्षेत्र जेजुरीगड तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्याच्या कामास संमती देण्यात आली, तसेच ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन करतांना त्या वास्तूची मूळ शैली जपणे आवश्यक असून पुरातत्वीय जाण असलेल्या संस्थेकडून ही कामे करण्यात यावीत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी पावित्र्यासह पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करणे आवश्यक !

विविध तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी यात्रेकरूंनी केवळ पर्यटनासाठी म्हणून जाणे, तेथे जाऊन प्रदूषण वाढवण्यासह तेथील पावित्र्य नष्ट होण्यास हातभार लावणे, आदी हिंदूंना धर्मशिक्षण न दिल्याचा परिणामच !

वाळकेश्वर (मुंबई) येथील बाणगंगा कुंडातील सहस्रावधी मासे मृत

देवस्थान आणि महानगरपालिका प्रशासन यांनी एकत्रितरित्या येथे स्वच्छता राखण्याविषयी धोरण ठरवणे आवश्यक आहे; अन्यथा हिंदूंच्या धार्मिक विधींविषयी समाजातही चुकीचा संदेश जाईल !

तीर्थक्षेत्रे मद्य आणि मांस मुक्त करा !

‘तीर्थक्षेत्राची सात्त्विकता टिकवून ठेवणे’, हे स्थानिक आणि राज्य प्रशासनाचे कर्तव्य असते. अध्यात्म आणि धर्म हेच आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे अन् ‘ते टिकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे’ हे शासन आणि समाज यांचे कर्तव्य बनते.

माणगंगा नदीपात्रातील ८०० वर्षांपूर्वीच्या स्नानकुंडाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष !

स्नानकुंडातील पवित्र तीर्थाचे आध्यात्मिक स्तरावर अनेक लाभ आहेत. तीर्थाचा भाविकांना लाभ होण्यासाठी प्रशासनाने कुंडाचा जीर्णोद्धार लवकर करावा, ही अपेक्षा ! संघटनांनी जीर्णोद्धार होईपर्यंत पाठपुरावा करावा !

माणगंगा नदीपात्रातील ८०० वर्षांपूर्वीच्या स्नानकुंडाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष !

स्नानकुंडातील पवित्र तिर्थाचे आध्यात्मिक स्तरावर अनेक लाभ आहेत. तीर्थाचा भाविकांना लाभ होण्यासाठी प्रशासनाने त्याचा जीर्णाेद्धार लवकर करावा, ही अपेक्षा !

संत तुकाराम महाराज यांच्या बीजोत्सवासाठी २९ मार्चला देहू (जिल्हा पुणे) येथे उपस्थित रहावे !

कोरोनाच्या नावाखाली सरकार सर्रास तीर्थक्षेत्रांवरील यात्रा आणि सांप्रदायिक सप्ताह बंद करत आहे, हे अयोग्य !

मोक्षपुरी हरिद्वार : स्थानमहात्म्य !

मनुष्यजन्माचे सार्थक मोक्षप्राप्तीतच आहे आणि त्यासाठी काय करावे, याचा मार्ग सांगणार्‍या हिंदु धर्माने अयोध्या, मथुरा, माया (हरिद्वार), काशी, कांचीपूरम्, अवंतिका (उज्जैन), द्वारिकापुरी या ७ मोक्षदायी नगरी सांगितल्या आहेत.