संपादकीय : नक्षलवाद्यांचा अंत अंतिम टप्प्यात !
देशाची अखंडता, वैभव आणि सुरक्षा यांसाठी विविधांगी असलेल्या नक्षलवादाचा समूळ अंत करावाच लागेल !
देशाची अखंडता, वैभव आणि सुरक्षा यांसाठी विविधांगी असलेल्या नक्षलवादाचा समूळ अंत करावाच लागेल !
सनातन हिंदु धर्म आणि भारत यांचा विरोध करणार्या घरभेद्यांचे बुरखे फाडून त्यांचा खरा चेहरा भारतियांसमोर आणणे आवश्यक !
काँग्रेसने नेहमीच आमची श्रद्धा आणि संस्कृती यांचा अपमान केला आहे. काँग्रेसवाल्यांनी तर कर्नाटकमध्ये गणपतिबाप्पालाही थेट कारागृहात टाकले होते. काही लोकांकडून पूजली जाणारी श्री गणेशमूर्ती काँग्रेसींनी पोलीस ज्या वाहनातून आरोपींना नेतात, त्या वाहनातून पोलीस ठाण्यात नेली.
भारतात नक्षलवाद कधी संपुष्टात येणार ?
अर्बन (शहरी) नक्षलवाद्यांनी कार्यक्रम, प्रसारमाध्यमे, सामाजिक माध्यमे, पुस्तके आणि तथाकथित चळवळी यांच्या माध्यमातून ज्या प्रकारे हिंदु संस्थांच्या विरोधात ‘नॅरेटिव्ह सेट’ (खोटे कथानक प्रस्थापित) केले आहेत, अशा बिकट काळात हिंदु संस्थांच्या बाजूने भूमिका प्रस्तुत करणे हे कठीण कार्य आहे.
आपल्याच भारतीय नागरिकांमध्ये देशद्रोही विचार भरून त्यांनाच भारताच्या विरोधात उभे करून अंतर्गत युद्धाकडे देशाला नेणे, हे अर्बन नक्षलवाद्यांचे षड्यंत्र आहे.
देशातून जिहादी आतंकवाद आणि सर्व प्रकारची जिहादी मानसिकता यांचाही अंत करण्याचा दिनांक केंद्र सरकारने घोषित करावा !
खरेतर या ‘साम्यवादी इकोसिस्टीम’ने, म्हणजेच अर्बन (शहरी) नक्षलवाद्यांनी कार्यक्रम, प्रसारमाध्यमे, सामाजिक माध्यमे, पुस्तके आणि तथाकथित चळवळी यांच्या माध्यमातून ….
महाराष्ट्रासह छत्तीसगड आणि ओडिशा येथे नक्षलवादी कारवाया करणारी कट्टर महिला नक्षलवादी संगीता पुसू पोदाडी उपाख्य सोनी उपाख्य सरिता उपाख्य कविता (वय ४० वर्षे) हिने आत्मसमर्पण केले आहे.
जागतिक महत्त्वाकांक्षा असलेल्या ३ शक्ती आज जगात कार्यरत आहेत. ‘डीप स्टेट’, साम्यवादी, तसेच ‘सेमिटिक धर्म’ (मध्यपूर्वेत उदयाला आलेले धर्म) असलेले ख्रिस्ती चर्च आणि जिहादी इस्लाम !