गडचिरोली येथे घातपात घडवण्याच्या सिद्धतेत असलेल्या जहाल नक्षलवाद्याला अटक !
नक्षलवादाचे समूळ उच्चाटन होण्यासाठीच सरकारने प्रयत्न करावेत !
नक्षलवादाचे समूळ उच्चाटन होण्यासाठीच सरकारने प्रयत्न करावेत !
११ लाख रुपये पारितोषिक असलेली जहाल महिला माओवादी रजनी उपाख्य कलावती समय्या वेलादी (वय २८ वर्षे) हिने गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्यासमोर आत्मसमर्पण केले आहे.
बुद्धीवाद्यांच्या कारवाया केवळ नक्षलवाद्यांच्या कारवाईपुरत्या मर्यादित नाहीत, तर देशाचे अस्तित्व नष्ट करणार्या आहेत. त्यामुळे बुद्धीवाद्यांना शक्तीहीन केले, तरच राष्ट्रविघातक शक्तींवर मात करता येईल ! सरकारने नक्षलवाद नष्ट करतांना शहरी (अर्बन) नक्षलवादाचेही समूळ उच्चाटन करणे क्रमप्राप्त !
भारतात संविधान आणि कायदा अस्तित्वात असतांनाही उदयनिधी स्टॅलिन, प्रियांक खर्गे यांच्यासारखे मंत्री सनातन धर्माची डेंग्यू, मलेरिया, एच.आय.व्ही. या रोगांशी तुलना करून सनातन धर्मच संपवण्याची अतिरेकी अन् शहरी नक्षलवाद्यांची भाषा बोलत आहेत.
महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त भागात मागील वर्षभरापासून विविध विकास योजना परिणामकारकपणे राबवल्या जात आहेत. त्यामुळे गडचिरोलीसारख्या भागातील नक्षलवाद पूर्णपणे संपवण्यात आम्ही लवकरच यशस्वी होऊ,…
नक्षलवादामुळे निवडणुका लवकर आटोपाव्या लागतात. स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षे चाललेल्या या परिस्थितीमध्ये कधी सुधारणा होणार ?
गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ‘एन्.आय.ए.’ने राज्यातील पोलिसांसह २ ऑक्टोबरच्या सकाळपासून धाड घालण्याच्या कारवाईस आरंभ केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथील भाजपच्यामेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करतांना ‘काँग्रेसमध्ये आता ‘शहरी नक्षलवाद्यां’चे चालते’, असा आरोप केला. अनेक अर्थांनी हा आरोप अतिशय गंभीर आहे. याचे अंतर्गत संदर्भ काँग्रेसच्या आतापर्यंतच्या इतिहासापासून ते जे.एन्.यू.पर्यंत आणि आतंकवादापासून ते पार खलिस्तानवाद्यांपर्यंत आहेत, असेही म्हणण्यास वाव रहातो.
तथाकथित विवेकतावादी डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात खोटे साक्षीदार उभे केले जात आहेत आणि नवनवीन आरोपी उभे केले जात आहेत. अशा प्रकारे अन्वेषण भरकटले असतांना माध्यमांमध्ये कुठेही चर्चा होतांना दिसत नाही.