आपत्काळात तरून जाण्यासाठी भक्त होणे आवश्यक ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

सध्या आपत्काळास प्रारंभ झाला आहे. या आपत्काळात तरून जाण्यासाठी भगवंताची भक्ती करणे आवश्यक आहे. स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून शुद्ध मनाने भक्ती म्हणजेच साधना केली पाहिजे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले.

धर्माचा अधिकार जगण्याच्या अधिकारापेक्षा मोठा नाही ! – मद्रास उच्च न्यायालय

काही नियमावलींचे पालन करायला सांगून आता देशभरातील मंदिरे भक्तांसाठी उघडली जात आहेत. त्यामुळे कोरोनाच्या काळात काही नियम आणि अटी घालून प्राचीन श्रीरंगम् मंदिरातील उत्सव चालू करण्यासाठी तमिळनाडूतील अण्णाद्रमुक सरकारने प्रयत्न करायला हवेत.

केंद्र सरकार गायीच्या उपयुक्ततेची माहिती देण्यासाठी प्रथमच राष्ट्रीय स्तरावर परीक्षा घेणार !

गायीचे दूध, गोमूत्र, शेण आदी गोष्टी मानवाला अत्यंत उपयुक्त आहेत; मात्र गायीचे कित्येक उपयोग आपल्याला आजही ठाऊक नाहीत. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आता ‘राष्ट्रीय कामधेनू आयोगा’कडून राष्ट्रीय पातळीवर एक परीक्षा घेतली जाणार आहे.

केजरीवाल शासन देहली येथे कोकणी अकादमी स्थापन करणार

भारतातील विद्यार्थ्यांना भाषेसंबंधी ज्ञान मिळवण्यास प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने येथील केजरीवाल शासनाने देहलीमध्ये कोकणी अकादमी चालू करण्याचा प्रस्ताव संमत केला आहे. देहली मंत्रीमंडळाने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

विश्‍व हिंदु परिषदेच्या वतीने १५ जानेवारी ते २७ फेब्रुवारीअखेर श्रीराम मंदिरासाठी निधी समर्पण अभियान ! – दादा वेदक, विश्‍व हिंदु परिषद

देशातील बहुसंख्य नागरिकांचा सहभाग असावा, या उद्देशाने विश्‍व हिंदु परिषदेच्या वतीने १५ जानेवारी ते २७ फेब्रुवारीअखेर निधी समर्पण अभियान राबवण्यात येणार आहे.

शेतकरी आंदोलनाची स्थिती तबलिगी जमातसारखी होऊ नये !  

न्यायालयाला अशी चिंता व्यक्त करावी लागते, याला पोलीस, प्रशासन आणि शेतकरी उत्तरदायी आहेत ! सामान्य लोकांकडून दंड वसूल करणारे प्रशासन आणि पोलीस येथे गांधी यांच्या माकडांप्रमाणे कृती करत आहेत, तसेच नियम भंग करणारे शेतकरीही जनताविरोधी कृती करत आहेत !

उत्तरप्रदेशमधून एका घुसखोर रोहिंग्याला अटक

देशात सहस्रो रोहिंग्या मुसलमानांनी घुसखोरी केली असतांना एकाला अटक करण्यातून काय साध्य होणार ? घुसखोरांना बनावट कागदपत्रे सिद्ध करण्यासाठी साहाय्य करणार्‍या सरकारी अधिकार्‍यांचाही शोध घ्या आणि त्यांना देशद्रोही घोषित करून आजन्म कारागृहात टाका !

वर्ष २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट कटाच्या बैठकीला उपस्थित राहून मी माझे कर्तव्य बजावत होतो ! – ले. कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित

‘कर्तव्य म्हणून बैठकीला उपस्थित राहिल्यानंतरही मला कारागृहात टाकले गेले आणि आतंकवादी असल्याचा ठपका ठेवून छळवणूक करण्यात आली’ – ले. कर्नल पुरोहित

श्रीकृष्ण जन्मभूमीच्या प्रकरणी आज न्यायालयाचा निकाल येण्याची शक्यता

शाही ईदगाह मशीदच्या आक्षेपावर श्रीकृष्ण विराजमानने ‘याचिका न्यायालयाकडून स्वीकारण्यात आलेली असल्याने हा दावाच चुकीचा आहे’, असा प्रतिवाद केला. न्यायालय शाही ईदगाह मशिदीच्या आक्षेपाचा अभ्यास करून आज निर्णय देणार आहे – झी न्यूज

मुसलमान तरुणाने हिंदु असल्याचे सांगत विवाह केलेल्या हिंदु तरुणीचा विवाहानंतर ३ मासांत संशयास्पद मृत्यू

लव्ह जिहादविरोधी कायद्याला विरोध करणारे निधर्मीवादी अशा घटनांविषयी तोंड का उघडत नाहीत ?