ओबीसी आरक्षणासाठी २९ जुलै या दिवशी एल्गार महामोर्चाचे आयोजन !
सर्वोच्च न्यायालयाने अतिरिक्त आरक्षण रहित केल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी प्रवर्ग रहित करून निवडणुका होणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने अतिरिक्त आरक्षण रहित केल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी प्रवर्ग रहित करून निवडणुका होणार आहेत.
संतवीर बंडातात्या कराडकर यांच्यावर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा कराड (जिल्हा सातारा) येथे मोर्चा
नवी मुंबई येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्थानिक लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक भूमीपुत्र यांनी २४ जून या दिवशी येथील सिडकोच्या कार्यालयाला घेराव घातला.
नगर जिल्ह्यात किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली अंबड येथे आंदोलनाला सुरुवात झाली. शेतकर्यांनी गावातून मोर्चा काढून घोषणाबाजी केली.
दळणवळण बंदीचा अपलाभ घेत खासगी आणि सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांकडून दूध खरेदीचे दर १० ते १५ रुपये प्रतिलिटर अल्प केले, मात्र ग्राहकांना आहे त्याच दराने विक्री करत ग्राहकांची प्रचंड आर्थिक लूटमार केली.
आताच्या सरकारला मी हात जोडून विनंती केली; पण तरी काही झाले नाही. काय होईल, ते होईल. आम्ही ठरवले आहे की, आंदोलन निश्चित आहे.
उजनी धरणातून इंदापूरसाठी पाच टी.एम्.सी. पाणी उचलण्याच्या निर्णया विरोधात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात तिरडी मोर्चा काढून निषेध करण्यात आला.
या मोर्च्यात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी, भाजप आमदार सुधीर गाडगीळ, मिरज येथील भाजप आमदार सुरेश खाडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, ‘कॅट’चे उपाध्यक्ष अतुल शहा सहभागी झाले होते.
पाकमधील असुरक्षित हिंदू ! भारतातील निधर्मीवादी पत्रकार या हत्येचा निषेध करणार का ? पाकमधील हिंदूंचे रक्षण तेथील सरकारने करावे, अशी मागणी ते करणार का ?
गोवंश हत्या अन् लव्ह जिहाद मुक्त महाराष्ट्र यांसह अन्य मागण्यांसाठी २५ फेब्रुवारी या दिवशी धुळे ते आझाद मैदान (मुंबई) पदमोर्च्याचे आयोजन कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने राष्ट्र आणि समाज हित डोळ्यांसमोर ठेवून स्थगित करण्यात आला.