Domestic violence in Australia: घरगुती हिंसाचार हे ‘राष्ट्रीय संकट’ ! – ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान

महिलांवरील हिंसाचाराच्या विरोधात देशभरात सहस्रो लोकांनी मोर्चे काढल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी या घरगुती हिंसाचाराचे वर्णन ‘राष्ट्रीय संकट’ म्हणून केले आहे.

Muslim Protesters In Germany : जर्मनीमध्ये शेकडो मुसलमानांकडून इस्लामी राजवटीसाठी काढण्यात आला मोर्चा !

युरोपमध्ये शरणार्थी मुसलमान मोठी डोकेदुखी बनली असून पुढील काही दशकांनंतर युरोपमधील लहान लहान ख्रिस्ती देश हे इस्लामी देश बनल्यास आश्‍चर्य वाटू नये !

नेहा हिरमेठची हत्या करणार्‍याला फाशी द्या ! – हिंदु राष्ट्र सेना

नेहा हिरेमठ हत्या प्रकरण हा लव्ह जिहादचाच प्रकार असून काँग्रेस मतपेटीच्या राजकारणापायी हे सत्य नाकारत आहे. काँग्रेसचे नगरसेवक असलेले नेहाचे वडीलही या घटनेस ‘लव्ह जिहाद’ असे संबोधत आहेत.

पिण्याच्या पाण्यासाठी जेजुरीकरांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार !

स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मागणी करावी लागणे, हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांचे अपयश !

भररस्त्यात महाआरती परवडणार आहे का ? मग नमाज कसा चालेल ? – आमदार नीतेश राणे, भाजप

देहलीच्या पोलीस अधिकार्‍याने नमाजपठण करणार्‍यांवर कारवाई केली म्हणून टीका केली जात आहे. भररस्त्यात हिंदूंनी महाआरती केली, तर परवडणार आहे का ? मग भररस्त्यात नमाज कसा चालेल ? असा प्रश्न भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी घाटकोपर येथील हिंदू जनआक्रोश मोर्चात उपस्थित केला.

हिंदूंच्या मोर्चाला अनुमती नाकारणार्‍या पोलिसांवर कारवाई करा !

‘मीरा-भाईंदर (जिल्हा पालघर) येथील पोलिसांनी भाजप आमदार श्री. टी. राजासिंह यांच्यावरील गुन्ह्यांचा संदर्भ देत सकल हिंदु समाजाच्या मोर्चाला अनुमती नाकारली होती.

मंत्रालय आणि विधीमंडळ यांना घेराव घालण्याचा प्रयत्न

अधिवेशनात धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठ्या संख्येने यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. पोलिसांनी त्यांना अडवून मंत्रालय आणि विधीमंडळ येथपर्यंत जाऊ दिले नाही.

संत बाळूमामा देवस्थानातील गैरव्यवहाराची तात्काळ ‘सीआयडी’ चौकशी करा ! – बाळूमामा देवस्थान संरक्षक मोर्चा

विश्‍वस्त मंडळ विसर्जित करून प्रशासक नेमण्यापूर्वी ज्या भाविकांनी दागिने दान म्हणून दिले, त्यांच्या नोंदी नाहीत, तसेच देवस्थानाकडे नेमक्या किती भूमी आहेत ? याच्याही नोंदी नाहीत. त्यामुळे ज्या विश्‍वस्तांनी भ्रष्टाचार केला आहे, त्यांची चौकशी झालीच पाहिजे. याच समवेत त्यांच्या वैयक्तिक संपत्तीचीही चौकशी झाली पाहिजे.

इचलकरंजीतील पंचगंगेचे प्रदूषण करणारे पशूवधगृह कायमस्वरूपी बंद करावे यासाठी २६ फेब्रुवारीला ‘कत्तलखाना हटाव-पंचगंगा बचाव’ मोर्चा !

इचलकरंजी शहरातील ‘इचलकरंजी ॲग्रो फूड्स अँड ग्यामा एन्टरप्रायझेस’ या आस्थापनाकडून प्राण्यांच्या कातड्यावर प्रक्रिया केलेले, तसेच रक्त आणि मांसमिश्रित सांडपाणी विनाप्रक्रिया ओढ्यात सोडले जाते. 

मीरा-भाईंदर येथील सकल हिंदु समाजाच्या मोर्चाला मुंबई उच्च न्यायालयाने दिली अनुमती !

पोलिसांनी भाजप आमदार श्री. टी. राजासिंह यांच्यावरील आधी नोंदवलेल्या गुन्ह्यांचे कारण देत नाकारली होती अनुमती !