मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यासाठी येणार्या एस्.टी. कर्मचार्यांना पोलिसांनी नवी मुंबईत रोखले !
भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि आमदार गोपीचंद पडळकर यांना अटक
भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि आमदार गोपीचंद पडळकर यांना अटक
अधिकाधिक हिंदूंनी मोर्च्यात सहभागी होऊन धर्मकर्तव्य बजावण्याचे आवाहन !
दवर्ली परिसरात ईदच्या निमित्ताने लावण्यात आलेले इस्लामी झेंडे निर्धारित मुदतीत हटवण्यात न आल्याने पुढील धोरण निश्चित करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ३१ ऑक्टोबर या दिवशी दुपारी ‘चलो मडगाव’ अशी हाक समस्त हिंदूंना दिली होती.
उत्तर त्रिपुरा जिल्ह्यातील चमटिल्ला भागातील रोवा बाजारात विश्व हिंदु परिषदेने आयोजित केलेल्या एका मोर्च्याच्या वेळी जमावाकडून एका मशिदीची आणि मुसलमानांच्या ३ घरांची तोडफोड करण्यात आली, तसेच २ दुकाने पेटवून देण्यात आली.
गोमंतकीय हिंदूंनो, हिंदूंवरील आक्रमणाविषयी लोकप्रतिनिधी गप्प आहेत. निवडणुकीसाठी ते मत मागायला येतील, तेव्हा ‘त्यांनी या प्रकरणी मौन का पत्करले ?’ ते विचारा !
मोर्चा काढून पाकव्याप्त काश्मीरला स्वातंत्र्य मिळू शकणार नाही, त्यासाठी तेथील नागरिकांनी पाकविरुद्ध सशस्त्र उठाव केला पाहिजे ! भारताला नेजाती सुभाषचंद्र बोस आणि क्रांतीकारक यांच्यामुळेच स्वातंत्र्य मिळाले होते, हा इतिहास आहे !
सौदी अरेबियातील धार्मिक स्थळाचे पावित्र्य टिकून रहावे, यासाठी भारतातील मुसलमान आंदोलन करतात, याउलट भारतात हिंदूंच्या अनेक देवस्थानांचे सरकारीकरण झाले असतांना हिंदू निद्रिस्त असतात ?
अनधिकृत पेट्रोलपंप हटवण्यासाठी नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच पोलीस प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करावे लागते, हे जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना लज्जास्पद आहे.
नगर येथील अल्पवयीन मुलीला धर्मांधाने पळवून नेल्याचे प्रकरण
कोरोनामुळे महागाई वाढली तरी दुधाचे भाव मात्र वाढले नाहीत. याउलट पशुखाद्याचे (पेंड) भाव मोठ्या प्रमाणात वाढले असून पशू संगोपनाचा व्ययही गगनाला भिडतांना दिसत आहे.