संपादकीय : महिला आरक्षणाच्या निमित्ताने…
स्वकर्तृत्व दाखवून स्वत:ची योग्यता अनेक क्षेत्रांमध्ये सिद्ध करणार्या महिलांचा आदर्श राजकारण्यांनी घ्यावा !
स्वकर्तृत्व दाखवून स्वत:ची योग्यता अनेक क्षेत्रांमध्ये सिद्ध करणार्या महिलांचा आदर्श राजकारण्यांनी घ्यावा !
कर्तव्यदक्ष सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांचे ‘दिव्यांग कल्याण विभाग’ सचिव पदावरून केलेले स्थानांतर त्वरित रहित करावे, यासाठी दिव्यांग बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
घंटोन्घंटे रांगेत थांबूनही गॅस मिळत नसल्याने संतप्त झालेल्या रिक्शाचालकांनी ३० मार्च या दिवशी शहरात भव्य मोर्चा काढून प्रशासनाचा तीव्र निषेध केला.
मोर्चाच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील तटकरे उपस्थित होते. ‘शेतकर्यांची ही मागणी रास्त आहे’, असे ते या वेळी म्हणाले. या विषयासंदर्भात जिल्हाधिकार्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
देहली येथील तरुण खाटीक हत्याप्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी उल्हासनगरमध्ये १५ मार्चला सकल हिंदु समाजाच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
रिकामे गॅस सिलिंडर घेऊन तहसील कार्यालयावर काढला मोर्चा
पुढील १० दिवसांत सरकारने या मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा २३ मार्चच्या सकाळी १० वाजता नांदगाव येथे मुंबई-गोवा महामार्ग रोखून आंदोलन करू. या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शेट्टी यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदारांचा १२ मार्चला मोर्चा
भविष्यात महापुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही ! – राहुल आवाडे, आमदार, भाजप
पसार झालेल्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, तसेच माजी सैनिक रणजीत निकम यांच्या आक्रमणकर्त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, असे ‘माजी सैनिक संघटने’च्या वतीने निवेदनामध्ये म्हटले आहे.