संपादकीय : आंदोलने, मोर्चे आणि सर्वसामान्य ! 

संपादकीय : आंदोलने, मोर्चे आणि सर्वसामान्य ! 

वेळी प्रश्न, समस्या यांची उत्तरे मिळत नाहीत, तेव्हा मोर्चे काढले जातात आणि आंदोलने केली जातात. त्यामुळे हे प्रकार म्हणजे लोकशाहीचा जणू अविभाज्य भागच झाले आहेत. मुंबई म्हटली की, आंदोलने, मोर्चे आणि पदयात्रा हे समीकरण ओघाने येते;

वाहतुकीच्या नियोजनाअभावी मुंबईतील ‘जनआक्रोश महिला पदयात्रे’त वाहतूककोंडी : नागरिक संतप्त !

वाहतुकीच्या नियोजनाअभावी मुंबईतील ‘जनआक्रोश महिला पदयात्रे’त वाहतूककोंडी : नागरिक संतप्त !

नियोजित आंदोलनातही वाहतूक व्यवस्था सुरळीत राखू न शकणारे पोलीस काय कामाचे ? वाहतूककोंडी होईपर्यंत पोलीस काय करत होते ?

संपादकीय : महिला आरक्षणाच्या निमित्ताने…

संपादकीय : महिला आरक्षणाच्या निमित्ताने…

स्वकर्तृत्व दाखवून स्वत:ची योग्यता अनेक क्षेत्रांमध्ये सिद्ध करणार्‍या महिलांचा आदर्श राजकारण्यांनी घ्यावा !

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांचे स्थानांतर रहित करण्यासाठी नांदेड येथे दिव्यांगांचा मोर्चा !

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांचे स्थानांतर रहित करण्यासाठी नांदेड येथे दिव्यांगांचा मोर्चा !

कर्तव्यदक्ष सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांचे ‘दिव्यांग कल्याण विभाग’ सचिव पदावरून केलेले स्थानांतर त्वरित रहित करावे, यासाठी दिव्यांग बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅसअभावी रिक्शाचालक हवालदिल !

छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅसअभावी रिक्शाचालक हवालदिल !

घंटोन्‌घंटे रांगेत थांबूनही गॅस मिळत नसल्याने संतप्त झालेल्या रिक्शाचालकांनी ३० मार्च या दिवशी शहरात भव्य मोर्चा काढून प्रशासनाचा तीव्र निषेध केला.

७/१२ कोरा करा, भूमी परत द्या  ! – गावकर्‍यांची चेतावणी

७/१२ कोरा करा, भूमी परत द्या ! – गावकर्‍यांची चेतावणी

मोर्चाच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील तटकरे उपस्थित होते. ‘शेतकर्‍यांची ही मागणी रास्त आहे’, असे ते या वेळी म्हणाले. या विषयासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

उल्हासनगर येथे तरुण खाटीक हत्याप्रकरणी जनआक्रोश मोर्चा

उल्हासनगर येथे तरुण खाटीक हत्याप्रकरणी जनआक्रोश मोर्चा

देहली येथील तरुण खाटीक हत्याप्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी उल्हासनगरमध्ये १५ मार्चला सकल हिंदु समाजाच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

गॅस सिलिंडर टंचाईच्या विरोधात कुडाळ येेथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मोर्चा

गॅस सिलिंडर टंचाईच्या विरोधात कुडाळ येेथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मोर्चा

रिकामे गॅस सिलिंडर घेऊन तहसील कार्यालयावर काढला मोर्चा

सहस्रो आंबा आणि काजू बागायतदारांचा सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

सहस्रो आंबा आणि काजू बागायतदारांचा सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

पुढील १० दिवसांत सरकारने या मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा २३ मार्चच्या सकाळी १० वाजता नांदगाव येथे मुंबई-गोवा महामार्ग रोखून आंदोलन करू. या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शेट्टी यांनी केले.

मोर्चा दडपण्याचा प्रयत्न झाल्यास जशास तसे उत्तर देऊ ! – संजय गावडे, आंबा बागायतदार

मोर्चा दडपण्याचा प्रयत्न झाल्यास जशास तसे उत्तर देऊ ! – संजय गावडे, आंबा बागायतदार

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदारांचा १२ मार्चला मोर्चा