T Raja Singh : भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांच्या हिंदु जनआक्रोश मोर्चाला पोलिसांनी अनुमती नाकारली !

हिंदूबहुल महाराष्ट्रात हिंदु जनआक्रोश मोर्चाला पोलिसांनी अनुमती नाकारणे हा निव्वळ हिंदुद्वेषच होय !

Pastor Abused Minor: चर्चच्या पास्टरने अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या विरोधात अहिल्यानगरमध्ये ‘निषेध मोर्चा’ !

अंधश्रद्धेच्या नावाखाली त्या मुलींना भीती घालून चर्चमध्ये बोलावण्यात आले. या विषयी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा का लागू होत नाही ? असा प्रश्‍नही या वेळी उपस्थित केला.

तुर्भे येथील वेश्या व्यवसाय बंद करण्यासाठी शिवसेनेकडून पोलीस ठाण्यावर मोर्चा !

वेश्या व्यवसायासारख्या गंभीर सामाजिक समस्या न सोडवणारे प्रशासन जनहिताचे निर्णय कसे घेणार ?

लँड जिहाद, लव्ह जिहाद यांच्या विरोधात गोवंडी (मुंबई) येथे हिंदु जनआक्रोश मोर्चा ! 

मानखुर्द, गोवंडी आणि चेंबूर येथील हिंदु समाज लँड जिहाद, लव्ह जिहाद या संकटांपासून मुक्त व्हावा, यासाठी सकल हिंदु समाजाच्या वतीने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांचा अवमान सहन करणार नाही ! – रवीकिरण इंगवले, ठाकरे गट

शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांनी पुणे येथे केलेल्या एका विधानाचा विपर्यास करत काही पुरोगामी कार्यकर्त्यांनी ‘शंकराचार्य यांनी जाहीर क्षमा मागावी; अन्यथा पीठावर मोर्चा काढू’, अशी चेतावणी दिली आहे.

सकल हिंदु समाजाचा पोलीस ठाण्यावर मोर्चा !

असे प्रकरण अल्पसंख्यांकांच्या विरोधात घडले असते, तर आज ते पोलीस ठाणे शिल्लक राहिले नसते !

प्रभु रामचंद्र आणि सीतामाता यांची विटंबना करणार्‍यांवर निलंबनाची कारवाई करावी !

अभाविप, पुणे महानगर आणि अन्य संघटना यांच्या वतीने विभाग प्रमुखांवर निलंबनाची कारवाई करावी, या मागणीसाठी निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या वेळी विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वलांडी घटनेच्या निषेधार्थ लातूर येथे हिंदू जनआक्रोश मोर्चा !

वलांडी येथील ६ वर्षांच्या चिमुकलीवर अल्ताफ कुरेशी या आरोपीने अनैसर्गिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी शहरात सकल हिंदु समाजाच्या वतीने ५ फेब्रुवारी या दिवशी ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला.

हिंदूंच्या संघटितपणामुळे वादग्रस्त ‘पोस्ट’ प्रकरणी सावंतवाडी आणि वेंगुर्ला येथे धर्मांधांवर पोलिसांची कारवाई !

२ धर्मांत तेढ निर्माण होईल, अशी ‘पोस्ट’ सामाजिक माध्यमांतून प्रसारित केल्याच्या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा जनक्षोभ उसळेल, अशी चेतावणी सावंतवाडी आणि वेंगुर्ला येथील शेकडो हिंदूंनी पोलीस ठाण्यात जाऊन दिली.

मुख्यमंत्री आणि २ उपमुख्यमंत्री यांनी स्वतः येऊन चर्चा करावी ! – जरांगे

मनोज जरांगे यांची २५ जानेवारीला पुन्हा एकदा भेटीसाठी सरकारचे शिष्टमंडळ पोचले होते. आंदोलकांशी चर्चा करून त्यानंतरच सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा करू, असे जरांगे यांनी त्या वेळी सांगितले; परंतु अखेरीस ही चर्चा निष्फळ ठरली.