India Border Infiltration : गेल्या ११ वर्षांत बांगलादेश सीमेवरून ७ सहस्र ५२८ घुसखोर भारतात आले ! – केंद्र सरकारची आकडेवारी
भारतातील बांगलादेशी घुसखोरांची संख्या पहाता या आकडेवारीवर जनता विश्वास ठेवणार का, हा प्रश्न आहे !
भारतातील बांगलादेशी घुसखोरांची संख्या पहाता या आकडेवारीवर जनता विश्वास ठेवणार का, हा प्रश्न आहे !
त्यांचा दावा होता की, वर्ष १९३१ मध्ये ब्रिटिशांनी केलेल्या जनगणनेत आदिवासींना स्वतंत्र गटात मोजण्यात आले होते आणि त्यांची संस्कृती कोणत्याही स्थिर धर्मात बसत नाही.
यानंतर बिर्ला यांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे उत्तर दिले.
हिंदूंच्या बाजूने न्यायालयाने न्याय देऊ नये, या स्तराला आता हिंदुद्वेषी राजकीय पक्ष पोचले आहेत. अशांच्या हातात केंद्रातील सरकार आल्यावर हिंदूंचे काय झाले असते, हे लक्षात घेता लवकरात लवकर भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणे आवश्यक ठरते !
मुळात असे सरकारला कुणी सांगावे लागू नये, तर सरकारने स्वतःहून हिंदूंच्या देवतांच्या रक्षणासाठी कायदा करणे अपेक्षित आहे !
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात बाणेर येथील ‘नोबल एक्स्चेंज इन्व्हायरो बायो सी.एन्.जी.’ प्रकल्प काही काळाकरता बंद ठेवण्याचा आदेश पुण्यातील लोकप्रतिनिधींनी दिला होता. या बंद काळात ठेकेदाराची झालेली आर्थिक हानी भरून देण्यासाठी महापालिकेला २ कोटी ८१ लाख रुपये द्यावे लागले.
पाकचा आतंकवादी उघडपणे हे मान्य करत आहे, यावरून आता जागतिक समुदायांनी पाकला ‘आतंकवादी देश’ घोषित करून त्याच्यावर सर्वच पातळ्यांवर बहिष्कार घातला पाहिजे ! यासाठी आता भारताने मागणी केली पाहिजे !
लोकसभा आणि राज्यसभा खासदारांनी केलेल्या मतदानात राधाकृष्णन् यांना ४५२ मते पडली. तर दुसरीकडे संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना ३०० मतांवर समाधान मानावे लागले.
जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही, तोपर्यंत प्रत्येक जण निरपराध असतो, असे म्हटले जाते. त्यामुळे लोकशाही व्यवस्थेनुसार गुन्हे नोंद असणारे अशा पदांवर नियुक्त केले जाऊ शकतात. हा नियम पालटणे आता आवश्यक झाले आहे !
हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’चे यश !