जर कंत्राटदार काम करत नसेल, तर आम्ही त्याला बुलडोझरखाली फेकून देऊ ! – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे (आर्.एल्.पी.चे) खासदार हनुमान बेनीवाल यांनी लोकसभेत देहली-मुंबई द्रुतगती मार्गावरील त्रुटी सांगितल्या. या महामार्गावर १५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे म्हटले होते. एकट्या दौसामध्ये ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.