कुंभक्षेत्राचे पावित्र्य जपण्यासाठी भाविकांचे कर्तव्य !
‘मागील लेखात आपण विविध कुंभमेळ्यांच्या विविध तीर्थस्थळांचे महत्त्व जाणून घेतले. आज आपण कुंभमेळ्याच्या परिसरात घडणार्या अनुचित गोष्टी आणि त्याविषयी भाविकांचे कर्तव्य यांविषयी अधिक जाणून घेऊ.
‘मागील लेखात आपण विविध कुंभमेळ्यांच्या विविध तीर्थस्थळांचे महत्त्व जाणून घेतले. आज आपण कुंभमेळ्याच्या परिसरात घडणार्या अनुचित गोष्टी आणि त्याविषयी भाविकांचे कर्तव्य यांविषयी अधिक जाणून घेऊ.
कुंभमेळ्यामध्ये विविध आखाडे आणि आध्यात्मिक संस्था यांनी ‘भारत राज्यघटनात्मकदृष्ट्या हिंदु राष्ट्र घोषित व्हावे’, यासाठी आपापल्या परीने कार्य केले.
नाशिक येथे वर्ष २०२७ मध्ये होणार्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ५०० हून अधिक आखाडे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गर्दीच्या नियोजनाच्या दृष्टीने येथे गोदावरीच्या घाटांचा विस्तार केला जाणार आहे. १५ फेब्रुवारी या दिवशी ४५ उच्च स्तरीय अधिकार्यांच्या शिखर समितीसह बैठक पार पडली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ फेब्रुवारी या दिवशी महाकुंभपर्वात येऊन त्रिवेणी संगमावर स्नान केले. मोदी यांच्या स्नानानंतर देशभरातील भाजपचे अनेक नेते, चित्रपटसृष्टीसह विविध क्षेत्रातील महनीय व्यक्तींनी त्रिवेणी संगमावर स्नान केले.
त्रिवेणी संगमावर स्नान करून भाविक अक्षय्यवट आणि लेटे हनुमान मंदिर या प्रसिद्ध अन् जागृत धार्मिक स्थळी दर्शनासाठी जात आहेत. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागली आहे.
कुंभक्षेत्रातून नागा साधू, आखाडे, आध्यात्मिक संस्था यांच्या ७० टक्क्यांहून अधिक शिबिरांनी प्रयाण केले आहे. त्यामुळे कुंभक्षेत्रातील भाविकांची गर्दी ओसरली आहे. गर्दी ओसरली असली, तरी उत्तरप्रदेशमधील स्थानिक भाविक मोठ्या प्रमाणात स्नानासाठी येत आहेत.
प्रयागराज येथे १३ जानेवारीपासून जगातील सर्वांत मोठा सोहळा असलेल्या महाकुंभपर्वात १४ फेब्रवारीपर्यंत देश-विदेशातून ५० कोटी भाविकांनी पवित्र त्रिवेणी संगमात स्नान केले. ही संख्या यापूर्वी झालेल्या कुंभमेळ्यापेक्षाच नव्हे, तर जगातील कुठल्याही सोहळ्यापेक्षा अधिक असल्याने इतिहास नोंदवला गेला आहे.
एकीकडे ‘महाकुंभ २०२५’चे जगभर कौतुक होत असतांना दुसरीकडे सामाजिक माध्यमांतून चुकीची माहिती देणारे व्हिडिओ आणि दिशाभूल करणार्या बातम्या प्रसारित करून सनातन धर्माच्या सर्वांत मोठ्या धार्मिक आणि सांस्कृतिक अशा महाकुंभ मेळाव्याची अपर्कीती करण्यात येत आहे.
त्यामुळे १३ फेब्रुवारीपासून पोलिसांनी वाहने अडवण्याचा प्रकार थांबवला आहे.
सवा दोन लाख रुद्राक्ष धारण केलेले महंत गीतानंद गिरि महाराज यांचा उद्घोष !