हरिद्वार कुंभमेळ्यातून आलेल्या भाविकांना १४ दिवसांचे सक्तीचे गृह अलगीकरण ! – देहली सरकारचा आदेश
देहली सरकारने ४ ते १७ एप्रिल या कालावधीत हरिद्वार कुंभमेळ्यात उपस्थित राहून परतलेल्या भाविकांना आणि साधूंना १४ दिवस सक्तीच्या गृह अलगीकरणात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. असे न करणार्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल,