हरिद्वार कुंभमेळ्यातून आलेल्या भाविकांना १४ दिवसांचे सक्तीचे गृह अलगीकरण ! – देहली सरकारचा आदेश

देहली सरकारने ४ ते १७ एप्रिल या कालावधीत हरिद्वार कुंभमेळ्यात उपस्थित राहून परतलेल्या भाविकांना आणि साधूंना १४ दिवस सक्तीच्या गृह अलगीकरणात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. असे न करणार्‍यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल,

कुंभमेळा प्रतिकात्मक ठेवावा !

हरिद्वार येथील महाकुंभमेळ्यामध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पहाता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळा प्रतिकात्मक ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी याविषयी महामंडलेश्‍वर स्वामी अवधेशानंद गिरि यांच्याशी दूरभाषवर चर्चा केली.

हिंदुद्वेषाचा घातक विषाणु !

हिंदुद्वेषी विषाणुवर मात करायची असेल, तर हिंदूंना संघटनरूपी लस घ्यावी लागेल. ही लस एकदा घेतली की, हिंदूंमधील प्रतिकारक्षमता रूपी एकीचे बळ वाढेल आणि मग असली घातक विषाणु आक्रमणे करण्याचा विचारही कुणी करू धजावणार नाही !

निरंजनी आखाड्याकडून हरिद्वारमधील कुंभमेळ्याच्या समाप्तीची घोषणा

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचे कारण सांगत येथील कुंभमेळ्यात सहभागी झालेले निरंजनी आखाड्याचे सचिव महंत रवींद्र पुरी यांनी, तसेच आनंद आखाडा यांनी कुंभमेळा समाप्तीची घोषणा केली आहे.

हरिद्वार कुंभमेळ्यात सहभागी झालेले निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्‍वर कपिल देव यांचे कोरोनामुळे निधन

हरिद्वार येथील कुंभमेळ्यात मध्यप्रदेशातून आलेले निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्‍वर कपिल देव यांचे कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले.

हरिद्वार येथे वादळीवार्‍यामुळे मोठ्या प्रमाणात हानी

कुंभक्षेत्रातील संत आणि भक्त यांच्या निवासस्थानाचीही हानी झाली आहे.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या सुगम प्रयत्नांनी रामराज्याची पताका फडकेल ! – रसिक पीठाधीश्‍वर महंत जन्मेजय शरण महाराज, बडास्थान (अयोध्या)

‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र जागृती केंद्रा’चा लाभ करून घेतल्यास लोकांचे कल्याण होईल ! – नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला

सर्व साधू आणि महात्मे यांनी धर्मावरील आघातांच्या विरोधात प्रखरतेने अन् संघटितपणे लढणे आवश्यक ! – अनंतविभूषित श्री जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी रामराजेश्‍वराचार्यजी, श्री रुक्मिणी विदर्भ पीठ, कौंडण्यपूर 

हिंदु जनजागृती समितीद्वारे श्री जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी यांची भेट घेतली गेली.

हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांच्या विरोधात जागृती करण्याची आवश्यकता ! – महामंडलेश्‍वर बालयोगी आचार्य श्री स्वामी सत्यात्मानंद गिरिजी महाराज

हिंदूंच्या अनेक संस्था असल्या, तरी समाजात जाऊन लोकांना जागृत करून त्यांना संघटित करणे आवश्यक ! देशात सहस्रो पशूवधगृहे असून त्यांचा विरोध करायला हवा.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोहम् आश्रमाचे स्वामी सत्यानंद महाराज यांची घेण्यात आली भेट !

समितीचे श्री. सुनील घनवट आणि श्री. हरिकृष्ण शर्मा यांनी सोहम् आश्रमाचे स्वामी सत्यानंद महाराज यांची भेट घेतली. या वेळी श्री. घनवट यांनी महाराजांना समितीच्या कार्याविषयी माहिती दिली.