Mahakumbh 2025 : महाकुंभमेळ्यात ३ लाख कोटी रुपयांची उलाढाल ! – भारतीय व्यापारी उद्योग महासंघाचा दावा

‘हिंदूंच्या तीर्थक्षेत्रांवर सरकार खर्च का करते ?’, असे म्हणणार्‍यांना ही चपराकच आहे ! हिंदूंच्या धार्मिक तीर्थक्षेत्रांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला प्रचंड लाभ होत आहे, हे तथाकथित निधर्मीवादी यांनी पहायला हवे. हिंदूंचे देव विध्वंसकर्ते नाहीत, तर पालनकर्ते आहेत, हेच यातून लक्षात घ्यायला हवे !

Sanatan Rashtra : भारताला ‘सनातन राष्ट्र’ बनवण्यासाठी साधूसंतांनी बनवली ‘ऋषि राज्यघटना’ !

महाकुंभात साधूसंतांनी भारताला सनातन राष्ट्र बनवण्याच्या दिशेने पहिले पाहुल उचलले आहे. त्यांनी ‘ऋषि राज्यघटना’ बनवली आहे. यांतर्गत ‘ऋषि राज्यघटने’ला आधार म्हणून देशातील साडेपाच लाख गावांना सनातन धर्माशी जोडण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

‘महाकुंभ नाही, तर मृत्यूकुंभच !’ – अखिलेश यादव यांच्याकडून ममता बॅनर्जी यांच्या विधानाचे समर्थन

कारसेवकांना गोळ्या घालून त्यांच्या प्रेतांना दगड बांधून ती शरयू नदीत फेकणार्‍या मुलायमसिंह यादव यांच्या मुलाकडून अशा प्रकारचे विधान करणे विनोदच म्हणावा लागले !

Mamata Banerjee’s Shocker : (म्हणे) ‘महाकुंभाचे रूपांतर ‘मृत्यूकुंभा’त झाले आहे !

चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या आहेत, हे वास्तव असले, तरी त्यासाठी अशा प्रकारचे शब्द वापरणे अत्यंत अयोग्य आहे. यासाठी त्यांनी हिंदूंची क्षमा मागितली पाहिजे !

Prayagraj Sangam Water Quality : प्रयागराजच्या त्रिवेणी संगमातील पाणी अंघोळ आणि पिणे यांसाठी अयोग्य !

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने राष्ट्रीय हरित लवादाला सादर केलेल्या अहवालात दावा

Unnao Jail Sangam Snan : उन्नाव कारागृहात कैद्यांना प्रयागराज संगमातील पवित्र पाण्याने स्नान करण्याची व्यवस्था !

उन्नाव जिल्हा कारागृह अधीक्षक पंकज कुमार सिंह यांनी या पवित्र स्नानाची व्यवस्था केल्याविषयी त्यांचे कौतुक केले जात आहे.

भारतात श्रीरामाची मुद्रा असलेल्या नोटा चलनात आणण्याची महाकुंभात होत आहे मागणी !

महाकुंभात हिंदु राष्ट्र आणि सनातन बोर्ड (मंडळ) यांची स्थापना करण्याची मागणी जोर धरल्यानंतर आता भारतात भगवान श्रीरामाची मुद्रा असलेल्या नोटा चलनात आणाव्यात, अशी मागणी येथील महर्षी योगी संस्थेने केली आहे.

Mahakumbh 2025 : महाकुंभमेळ्यात स्नानासाठी येणार्‍या भाविकांच्या संख्येत पुन्हा प्रचंड वाढ !

महाकुंभमेळ्यात त्रिवेणी आणि गंगा स्नानासाठी भाविकांची पुन्हा प्रचंड गर्दी होत आहे. यामध्ये चारचाकी गाडी येऊन येणार्‍या भाविकांची संख्या अधिक आहे. महाकुंभक्षेत्रात येत असलेल्या गाड्यांचे वाढते प्रमाण पाहून पोलिसांनी संगम भागात जाणारी वाहतूक रोखली आहे.

Lalu Yadav Calls Kumbh Useless : (म्हणे) ‘कुंभाला काही अर्थ नाही, ती फालतू गोष्ट !’

भाजप सत्तेत असल्याने लालू प्रसाद यादव अशा प्रकारे राजकारण करत आहेत. माजी रेल्वेमंत्री असल्याने या घटनेवरून आता खरेतर त्यांना त्यांचा हिंदुद्वेषाचा कंड शमवण्याची संधी मिळाली आहे, एवढेच !

कुंभक्षेत्राचे पावित्र्य जपण्यासाठी भाविकांचे कर्तव्य !

‘मागील लेखात आपण विविध कुंभमेळ्यांच्या विविध तीर्थस्थळांचे महत्त्व जाणून घेतले. आज आपण कुंभमेळ्याच्या परिसरात घडणार्‍या अनुचित गोष्टी आणि त्याविषयी भाविकांचे कर्तव्य यांविषयी अधिक जाणून घेऊ.