PM Modi On Mahakumbh : महाकुंभाच्या आयोजनात काही उणीव राहिली असेल, तर क्षमा करा !
महाकुंभाच्या समारोपानंतर पंतप्रधान मोदी यांचे भाविकांना आवाहन !
महाकुंभाच्या समारोपानंतर पंतप्रधान मोदी यांचे भाविकांना आवाहन !
यंदाचा महाकुंभमेळा १४४ वर्षांनंतर दुर्मिळ योगावर आला असल्यामुळे सर्वत्रचे लोक अमृतस्नान करण्यासाठी प्रयागराज येथे गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमावर तुटून पडत आहेत. त्यांना गर्दीचे भानच नाही.
देशातील कोणत्याच ज्योतिषाने किंवा साधू-संतांनी यावर आक्षेप घेतलेला नसतांना मुसलमानप्रेमी ममता बॅनर्जी यांनाच असे का वाटत आहे, हे वेगळे सांगायला नको !
नाही म्हणायला सनातन धर्माचा अभूतपूर्व मेळा पार पडत असतांना आपण अगदीच थंड राहिलो, असे व्हायला नको; म्हणून काही जणांनी गंगामातेच्या शुद्धतेविषयी शंका उपस्थित केली.
खान यांच्या चारचाकी वाहनाचा पाठलाग करून घडवून आणला अपघात
खान आणि त्यांची मैत्रिण घायाळ
गंगानदीचे पाणी अशुद्ध असल्याचा खोटा अहवाल सादर करण्यामागे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दुष्ट हेतू होता का, याचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक !
अशा विकृतांना फाशीचीच शिक्षा दिल्यास इतरांवर वचक बसेल !
या घटनेतून नैतिकतेचे किती अधःपतन झाले आहे, हे लक्षात येते ! यामागे वासनांध अन्य धर्मीय आहेत का ?, याचाही शोध घेतला पाहिजे !
‘बाप दाखव, नाहीतर श्राद्ध कर’ अशाच प्रकारची भाषा आता तथाकथित बुद्धीप्रमाण्यवादी आणि विज्ञानवादी यांच्याशी करणे आवश्यक आहे, तरच त्यांच्या कथित बुद्धीचा अहंकार ठेचला जाईल !
त्रिवेणीच्या काठावरून चालू झालेल्या श्रीकृष्ण जन्मभूमीच्या मुक्तीच्या चळवळीचा प्रतिध्वनी आता साता समुद्रापलीकडे पोचला आहे. विदेशात श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती चळवळीचा शंखनाद होण्याची ही पहिलीच वेळ असेल.