मेघालयाचे राज्यपाल एच्. विजयशंकर यांनी घेतले श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन !
मेघालय राज्याचे राज्यपाल एच्. विजयशंकर यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीची आरती करून पूजा केली आणि मंदिराच्या पहिल्या मजल्यावर असणार्या मातृलिंगाचे दर्शन घेतले.
मेघालय राज्याचे राज्यपाल एच्. विजयशंकर यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीची आरती करून पूजा केली आणि मंदिराच्या पहिल्या मजल्यावर असणार्या मातृलिंगाचे दर्शन घेतले.
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी २ सप्टेंबर या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीला कुंकूमार्चन अभिषेक करून विधी पूजा केली, तसेच एकारती, पंचारती आणि कर्पूरआरती करून देवीचे दर्शन घेतले.
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या चरणी एका भाविकाने ७१ तोळे १०० ग्रॅम वजनाचा अंदाजे रक्कम ५० लाख ३३ सहस्र १६८ रुपये मूल्याचा सोन्याचा सिंह अर्पण केला.
मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! यासाठी मंदिरे भक्तांच्याच कह्यात हवीत !
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघात २४ उमेदवार उभे होते, त्यापैकी २१ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. ही रक्कम ४ लाख ३७ सहस्र ५०० रुपये इतकी आहे.
श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेऊन आनंद झाला. देशात शांती नांदावी, या देशातील सर्वांना श्री महालक्ष्मीदेवीचा आशीर्वाद मिळावा, अशी प्रार्थना देवीच्या चरणी केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ३ मे या दिवशी कोल्हापूर येथे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले. या प्रसंगी त्यांच्यासमवेत भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि दोन्ही विधानसभा मतदारसंघांतील शिवसेनेचे उमेदवार उपस्थित होते.
उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २ मे या दिवशी साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले. उद्धव ठाकरे निवडणुकीच्या प्रचारासाठी सध्या कोल्हापूर दौर्यावर आहेत.
वर्ष १८२४ पासून हा रथोत्सव चालू आहे. हा रथोत्सव भक्ती आणि शक्तीचा उत्सव मानला जातो. चैत्र पौर्णिमेला जोतिबा येथील यात्रा झाल्यावर प्रत्येक वर्षी हा रथोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो.
कोल्हापूर येथील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीच्या संवर्धनास १४ एप्रिलला सकाळी प्रारंभ करण्यात आला. हे संवर्धन भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.