करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवी !
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीचे महत्त्व हे वाराणसी क्षेत्राहून काकणभर अधिक असणे
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीचे महत्त्व हे वाराणसी क्षेत्राहून काकणभर अधिक असणे
नवरात्र म्हणजे केवळ देवीचा आनंद उत्सव नसतो, तर स्वतःच्या आत्मिक शक्तीला जागे करण्याचे एक महत्त्वाचे पर्व होय. या अनुष्ठानाची पहिली पात्रता म्हणजे स्थिरता होय. ही स्थिरता येण्यासाठी आसनस्थ असणे आवश्यक आहे.
भाविक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचा विरोध असतांना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने बळजोरीने नवरात्रोत्सव काळात २०० रुपये आकारून सशुक्ल ‘ई-पास’ देण्याचा निर्णय घेतला होता.
पुरातत्व विभागाने संवर्धनाच्या नावाखाली मूर्तीची तात्पुरत्या रासायनिक प्रक्रियेद्वारे डागडुजी केली. ही गोष्ट लाखो भाविकांच्या श्रद्धेला बाधा आणणारी आहे.
मंदिराची स्वच्छता पूर्ण झाली असून शिखरांच्या रंगरंगोटींचे काम अंतिम टप्प्यात आहे. परिसरातील दुरुस्तीचे कामही अंतिम टप्प्यात आहे. अपंगांना श्री महालक्ष्मीदेवीच्या दर्शनासाठी विशेष आसंद्यांची सोय करण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने भाविक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचा विरोध असतांना श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात नवरात्रोत्सवाच्या काळात २०० रुपये आकारून सशुल्क ‘ई-पास’ देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला श्रीपूजक श्री. गजानन मुनीश्वर यांनी दिवाणी न्यायालयात आव्हान दिले.
नवरात्रोत्सवाच्या काळात श्री महालक्ष्मी मंदिरात शुल्क भरून प्रत्येक घंट्याला १ सहस्र भाविकांना देवीचे दर्शन घेता येणार आहे. मुख्य दर्शन रांगेला कुठेही अडथळा न आणता ही व्यवस्था करण्यात येणार आहे. देवस्थान समितीने ‘सशुल्क दर्शन’ योजना आखली आहे.
श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसरात असलेल्या मनकर्णिका कुंडाच्या उत्खननाचे काम जवळपास वर्षभर झाले ठप्प आहे. कुंडाच्या शेजारी असलेल्या एका इमारतीमधील एका दुकानदाराकडून सहमती आलेली नाही. त्यामुळे या इमारतीची हस्तांतर प्रक्रिया रखडली आहे.
पैसे देऊन देवतेचे दर्शन चालू करणे हे इतरांवर अन्यायकारक नव्हे का ? ‘देवीला भावभक्तीयुक्त अंत:करणाने दर्शन घेणे आवडेल कि पैसे देऊन दर्शनाला भाविक आलेले आवडेल ?’, याचा देवस्थान समितीने विचार करावा !
भाविकांना सशुल्क दर्शन आकारल्याने देवीच्या भक्तांमध्ये गरीब आणि श्रीमंत असे दोन गट पडतील. त्यामुळे नवरात्रोत्सवात असलेल्या मंगलमय वातावरणात अडथळा निर्माण होईल.