श्रीराममंदिरानंतर आता काशी आणि मथुरा मुक्तीसाठी कृतीशील व्हा ! – सतीश कोचरेकर, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
ही सभा यशस्वी होण्यासाठी ग्रामस्थांचे उत्स्फूर्त सहकार्य लाभले. या वेळी महिला, युवती, तसेच गावातील तरुण उपस्थित होते.
ही सभा यशस्वी होण्यासाठी ग्रामस्थांचे उत्स्फूर्त सहकार्य लाभले. या वेळी महिला, युवती, तसेच गावातील तरुण उपस्थित होते.
सभेचा आरंभ प्रार्थना आणि श्री गणेशाच्या श्लोकाने करण्यात आला. हिंदु जनजागृती सभेच्या व्यापक कार्याची ओळख करून देणारी ध्वनीचित्रफीत उपस्थितांना दाखवण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ते केवळ स्वराज्य नव्हे, तर ‘हिंदवी स्वराज्य’ होते. आज आपण एकीकडे छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष साजरे करत आहोत, अन् दुसरीकडे अयोध्येत भव्य श्रीराममंदिरात रामलला विराजमान झाले आहेत.
रणरागिणी शाखेच्या कु. प्रतीक्षा कोरगावकर यांनी ‘महिलांच्या शौर्यजागृतीची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन केले, तर सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी ‘हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व आणि धर्माचरणाचे महत्त्व’ यावर मार्गदर्शन केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रत्नागिरी येथे आयोजित वाहनफेरीच्या वेळी साधिकेने ‘गुरुदेवांचे अस्तित्व अनुभवण्या करिता केलेला भावजागृतीचा प्रयोग व गुरुकृपेमुळे तिला अनुभवता आलेले गुरुदेवांचे अस्तित्व येथे दिले आहे.
हिंदुत्वनिष्ठांच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांवर याचिका प्रविष्ट करणार्या याचिकाकर्त्यांना ओवैसी बंधूंची प्रक्षोभक भाषणे कशी दिसत नाहीत ? ‘सर तन से जुदा’ची चिथावणीखोर घोषणा देणार्यांच्या विरोधात हे का बोलत नाहीत ? मौलानांकडून केल्या जाणार्या प्रक्षोभक भाषणांवर हे याचिकाकर्ते गप्प का बसतात ?
गोंदिया येथील पिंडकेपार गौरक्षण येथे नुकतीच हिंदु राष्ट्र-जागृती सभा उत्साही वातावरणात पार पडली. या सभेचा गोंदिया येथील जिज्ञासूंनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.
‘मुसलमानांना फायदा आणि हिंदूंना कायदा’ असे धार्मिक पक्षपाती कायदे तत्कालीन काँग्रेस सरकारने केले होते. केंद्रातील मोदी सरकारने हे कायदे रद्द करावेत, अशी मागणी हिंदु राष्ट्र-जागृती जाहीर सभेत करण्यात आली.
श्री मारुति मंदिर, पेंजळवाडी, तालुका भोर, पुणे येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या सभेला एकूण २०० हून अधिक हिंदूंची उपस्थिती होती.
५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हिंदूंच्या प्रभावी संघटनामुळे श्रीराममंदिराची स्थापना होत आहे. इतिहासातून धडा शिकून आपले मंदिर सुरक्षित रहावे, यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना आवश्यक आहे.