शाळांमध्ये कुराण आणि बायबल शिकवले जाऊ शकते, मग श्रीमद्भगवद्गीता का नाही ? – रामेश्वर भूकन, हिंदु जनजागृती समिती
दरेवाडी (जिल्हा नगर) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा
दरेवाडी (जिल्हा नगर) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा
मत्तिवडे (जिल्हा बेळगाव) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी २८५ हून अधिक धर्माभिमान्यांची उपस्थिती
नागपूर येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
जगातील १५२ ख्रिस्ती राष्ट्रे ‘बायबल’चा आदर्श मानतात, ५३ इस्लामी राष्ट्रे ‘कुराण’चा आदर्श मानतात, तर आपला हिंदूबहुल देश मात्र हिंदु राष्ट्र म्हणून नव्हे, तर धर्मनिरपेक्ष म्हणून ओळखला जात आहे.
सध्या हिंदूंच्या दृष्टीने प्रतिकूल परिस्थिती आहे. त्यामुळे आपण आता जागृत झालो नाही, तर येत्या काळात आपले अस्तित्व टिकवणे कठीण होईल. म्हणून प्रत्येकाने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी उभे राहिले पाहिजे, असे प्रतिपादन नंदीपेट ग्राम येथील श्रीश्रीश्री मंगी रामुलु महाराज यांनी केले.
देहलीमधील जसोला येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन
आज संपूर्ण भारतात जिहादी मानसिकतेने धुमाकूळ घातला आहे. ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ या माध्यमांतून हिंदू संकटात आहे. त्यासाठी प्रत्येकाने स्वतःच्या धर्माविषयी धर्मरक्षणाविषयी जागृत झाले पाहिजे.
१९ जानेवारी १९९० या दिवशी काश्मीरमधील धर्मांधांनी काश्मिरी हिंदूंना काश्मीरमधून हाकलून दिले. आज या घटनेला ३२ वर्षे पूर्ण झाली.
आपली युवा पिढी भरकटत आहे. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, जिजामाता, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जाज्वल्य इतिहासाची पुन्हा आठवण करून दिल्यास ते सन्मार्गावर येतील.
आजगे (लांजा) येथील हिंदु जनजागृती समितीची हिंदु-राष्ट्र जागृती सभा