सोलापूर आणि बीड येथे सेवा करत असतांना अनुभवलेली गुरुकृपा अन् कालमहिमा !
‘मी प्रत्यक्ष प्रसार सेवा कधी केली नसतांना ‘बीड हिंदु राष्ट्र-जागृती सभे’च्या प्रसारापासून आतापर्यंत देवाने सनातन संस्थेच्या ११२ व्या (समष्टी) संत पू. दीपाली मतकर ताईंच्या..
‘मी प्रत्यक्ष प्रसार सेवा कधी केली नसतांना ‘बीड हिंदु राष्ट्र-जागृती सभे’च्या प्रसारापासून आतापर्यंत देवाने सनातन संस्थेच्या ११२ व्या (समष्टी) संत पू. दीपाली मतकर ताईंच्या..
माझ्या सभा न होण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत; पण मी थांबणार नाही. मी हिंदु राष्ट्र निर्माण करण्यासाठी धर्मसभा घेणारच ! ज्या ज्या गडांवर अतिक्रमण झाले आहे, ते मुख्यमंत्र्यांनी पाडण्याचे आदेश द्यावे.
‘चोपडा (जळगाव) येथे २१ फेब्रुवारी २०२४ या दिवशी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या वतीने होणार्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठीची अनुमती पोलिसांनी नाकारली होती.
चोपडा (जळगाव) येथे २१ फेब्रुवारी या दिवशी समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने होणार्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठीची अनुमती पोलिसांनी नाकारली होती.
‘सनातन धर्माच्या रक्षणासाठी, तसेच धर्मजागृतीसाठी सर्वांनी वेळ देऊन, तन-मन-धन यांचा त्याग करून सनातन धर्मरक्षणाचा दिव्य संकल्प करूया’
हिंदु राष्ट्राच्या ध्येयपूर्तीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरप्रदेशमधील प्रयागराज आणि प्रतापगड येथे हिंदु राष्ट्र संपर्क अभियान करण्यात आले. या अंतर्गत उद्योजक, व्यापारी आणि बुद्धीजीवी वर्ग यांच्यासाठी ..
जगातील प्राचीन संस्कृती म्हणजे हिंदु संस्कृती, प्राचीन धर्म म्हणजे हिंदु धर्म आहे. हा हिंदु धर्म टिकवायचा असेल, तर प्रत्येकाने संघटित होणे आवश्यक आहे.
२२ जानेवारीला राममंदिराची स्थापना झाली. आता आपण सर्वांनी रामराज्य म्हणजेच हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात कृतीशील होऊया, असे प्रतिपादन सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले.
हिंदुत्वनिष्ठांसमवेत हिंदु जनजागृती समितीने पुढाकार घेऊन ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’ची स्थापना केली असून त्या माध्यमातून हे अतिक्रमण काढण्यासाठी लढा चालू आहे.
केवळ जिहादी आतंकवाद हे आपल्यापुढचे संकट नाही, तर बॉलीवूड जिहाद, ‘अर्बन नक्षलवाद’ हेही तितकेच गंभीर आणि व्यापक आहे. आम्हा हिंदूंचा इतिहास शौर्याचा आहे, पराक्रमाचा आहे. हिंदु धर्मावर कितीही आघात झाले, तरी हा धर्म संपुष्टात आला नाही आणि भविष्यातही येणार नाही.