बरेली (उत्तरप्रदेश) येथे येशू ख्रिस्त्याच्या प्रार्थनेच्या नावाखाली हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न

६ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद !

काशी विश्वनाथ मुक्तीचा संघर्ष हा आध्यात्मिक ऊर्जेला प्रवाहित करण्यासाठी ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वाेच्च न्यायालय

मुसलमान आक्रमकांनी अतिक्रमित केलेली हिंदूंची मंदिरे परत मिळवण्यासाठी प्रयत्न करणे, हे हिंदूंचे धर्मकर्तव्य !

हिंदु युवतीची निर्घृण हत्या करणार्‍या आफताबला तात्काळ फासावर लटकवावे ! – सौ. अनुभूती टवलारे, रणरागिणी शाखा

या वेळी समितीचे जिल्हा समन्वयक श्री. नीलेश टवलारे यांनी ‘कॉन्व्हेंट शाळा, तसेच चर्चप्रणीत अनाथालये येथील अल्पवयीन मुला-मुलींवर लैंगिक अत्याचार करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, तसेच धर्मांतरबंदी कायदा लागू करावा’, अशी मागणी ही केली.

आफताबला फाशीची शिक्षा द्यावी, यासाठी नगर येथे मोर्चा !

आफताबला फाशीची शिक्षा देऊन देशात तत्काळ ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करावा, या मागणीसाठी नगर येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.

काशी विश्‍वनाथ मुक्तीचा संघर्ष हा आध्यात्मिक उर्जेला प्रवाहित करण्यासाठी ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय

सरकार कोणत्याही विचारसरणीचे असो, देशाची राज्यव्यवस्था ही देशाचे बहुसंख्य असलेल्या हिंदु समाजाच्या दृष्टीने अनुकूल असली पाहिजे म्हणून आपल्याला हिंदु राष्ट्राची स्थापना करावी लागेल.

नराधम ‘लव्ह-जिहाद्यां’ना रोखण्यासाठी राज्यात कठोर आणि स्वतंत्र कायदा करा ! – ‘रणरागिणी’ची मागणी

राज्यात तात्काळ ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करावा, लव्ह जिहादी आफताबला तात्काळ फासावर लटकवावे, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे करत आहोत, असे हिंदु जनजागृती समिती प्रणित ‘रणरागिणी’ शाखेने म्हटले आहे.

आंदोलन, संसद आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या माध्यमातून हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचा हिंदु धर्माभिमान्यांचा निर्धार !

भारत आणि नेपाळ अनादि काळापासून हिंदु राष्ट्र होते; परंतु धर्मनिरपेक्षतेच्या दुष्टचक्रात फसल्यामुळे येथील हिंदूंचे दमन होत आहे. अशा परिस्थितीत परिवर्तन आणण्यासाठी येथे परत घटनात्मकरित्या हिंदु राष्ट्र स्थापन करणे अनिवार्य आहे.

हिंदुद्वेषी वीर दास याच्या मुंबईतील कार्यक्रमाला हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी यांचा विरोध !

वेळोवेळी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य करणारा हिंदुद्वेषी हास्यकलाकार वीर दास याच्या मुंबईमधील कार्यक्रमाला हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राष्ट्रप्रेमी नागरिक यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

श्रद्धा वालकर हत्याकांडाच्या निषेधार्थ हिंदुत्वनिष्ठ संघटनांची पुण्यात आक्रोश सभा

यासह वासनांध नराधमांना कठोर शिक्षा होण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी सरकारवर वैध मार्गांनी दबाव आणला पाहिजे !

वारणा-कोडोली (कोल्हापूर) येथे ‘संजीवन सभे’च्या नावाखाली चालू असलेला कार्यक्रम बंद करावा !

‘संजीवन सभा शांती महोत्सव’ या कार्यक्रमामुळे ग्रामीण, गरीब, अशिक्षित हिंदु कुटुंबांमध्ये भक्तीच्या नावाखाली धर्मांतराचे षड्यंत्र चालवले जाते. त्यामुळे संयोजकांवर गुन्हे नोंद करून कार्यक्रम त्वरित बंद करावा, या मागणीचे निवेदन हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना देण्यात आले.