सत्पुरुषांच्या संकल्पामुळेच प्रतापगड आंदोलनाला यश !
हिंदूंनी इच्छाशक्ती दाखवून सर्व गडदुर्ग शुद्ध आणि पवित्र करावेत ! शिंदे-फडणवीस शासनाची राजकीय इच्छाशक्ती आणि सुधीर मुनगंटीवार यांचे नियोजनकौशल्य यांमुळे हे कार्य पार पडले. आता आपण हिंदूंनीही इच्छाशक्ती दाखवून सर्व गडदुर्ग शुद्ध आणि पवित्र केले पाहिजेत.