चि.सौ.कां. सुषमा नाईक यांच्या विवाहानिमित्त सुचलेल्या कविता
सुषमा आणि सुनील विवाह बंधनात अडकले । तरी गुरुप्राप्तीचे द्वार त्यांना सदैव उघडेच असे ॥
सुषमा आणि सुनील विवाह बंधनात अडकले । तरी गुरुप्राप्तीचे द्वार त्यांना सदैव उघडेच असे ॥
‘१६.१२.२०२० ते १३.१.२०२१ या कालावधीत धनुर्मास आहे. या मासाचे पाच गुरुवार आणि शुक्रवार अत्यंत महत्त्वाचे असतात . . . या मासात येणार्या एकादशीला ‘वैकुंठ एकादशी’ म्हटले जाते. धनुर्मासात या दिवसाला सर्वाधिक महत्त्व असते.
आज मार्गशीर्ष कृष्ण पक्ष दशमी या दिवशी श्री. सुनील नाईक आणि ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या चि.सौ.कां. सुषमा पेडणेकर यांचा शुभविवाह आहे. त्यानिमित्त त्यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
गोदावरी नदीलगत मोठा भूखंड आरक्षित करून मुसलमान समाजासाठी कब्रस्थान म्हणून तातडीने मुसलमान समाजाच्या कह्यात देण्यास मान्यता देण्यात आली.
विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करणे तर दूरच; पण त्यांना शिवीगाळ करून अवमानित करणारे असे शिक्षक म्हणजे शिक्षण क्षेत्राला कलंकच आहेत.
‘व्यक्तीची दृष्ट काढल्याचा परिणाम तिच्यावर किती काळ (दिवस) टिकतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण देत आहोत . . .
‘१५.१२.२०२० पासून मार्गशीर्ष मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
भारतीय संस्कृतीनुसार सायंकाळी सूर्यास्तापूर्वी जेवण करण्यास सांगितलेले आहे, ते किती योग्य आहे, हे या संशोधानातून लक्षात येते; मात्र भारतियांनाच याचे महत्त्व समजेलेले नाही, हे त्यांना लज्जास्पद !
आपत्काळात हिंदूंनी अशी श्रद्धा ठेवून ईश्वरी अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न केला, तर ईश्वर त्यांचे रक्षण नक्कीच करील; मात्र त्यासाठी अतापासून प्रयत्न चालू केले पाहिजेत !
देवीच्या कोणत्याही रूपाची पूजा करतांना तिला अनामिकेने, म्हणजेच करंगळीजवळच्या बोटाने गंध लावावे.