एकादशीचे माहात्म्य

पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांनी एकादशी करावयाची (एक + दहा) म्हणजे एक मन आणि दहा इंद्रिये संपूर्णतः पांडुरंगाला अर्पण करायची. या ओढीनेच तो वारकरी या ठरलेल्या वाराला पांडुरंगाकडे जाण्यासाठी निघतो; म्हणून ती ‘वारी’ आणि अशा भावनेने अन् पांडुरंगाच्या ओढीने ही वारी नियमितपणे प्रतिवर्षी करणारा तो ‘वारकरी !’

पांडुरंगाच्या ओढीने वारीत आनंदाने वाटचाल करणारे वारकरी !

ज्याप्रमाणे कमलपत्र पाण्यावर विसावूनही पाणी त्याला स्पर्श करत नाही, त्याचप्रमाणे प्रत्येक कर्म करतांना शाश्वत अशा चैतन्याच्या सतत सान्निध्यात राहिल्यास तो जीव मायेच्या भौतिक सुखाच्या भवबंधनातून तरून जाऊन सतत आनंदात रममाण होतो. अशा प्रकारचा भक्त भगवंताला प्रिय असतो.

#Gudhipadva : प्रत्येक पाऊल समृद्धीकरता पुढे टाकण्याची शिकवण देणारी चैत्र शुक्ल प्रतिपदा !

उत्तरायणातील वसंतऋतूतील चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला शुभसंकल्पाची गुढी उभारायची असते. गुढीपाडवा हे संकल्पशक्‍तीचे गुढत्व दर्शवते.

#Gudhipadva : VIDEO – गुढीपाडव्याचे अद्वितीय महत्त्व

चैत्र शुद्ध प्रतिपदा ! या दिवसापासून पुन्हा देव, ऋषी, पितर, मनुष्य आणि भूत यांची पूजा करायला आरंभ करायचा, त्यांचे आशीर्वाद मिळवायचे आणि आपापली कर्तव्यकर्मे करायला आरंभ करायचा, हाच पाडवा साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे.’

‘sanatan.org’ या संकेतस्थळाविषयी वाचकांनी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय !

महाशिवरात्रीच्या दिवशी सनातन संस्थेच्या संकेतस्थळाचा १० वा वर्धापनदिन झाला. त्या निमित्ताने संकेतस्थळाविषयी वाचकांनी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय येथे देत आहोत.

ऋषिमुनींनी अखिल मानवजातीला प्रकाश दाखवणे आणि सर्वसामान्य मनुष्याने मात्र भगवंताने दिलेल्या सर्व सुविधांचा उपयोग साधनेसाठी न करता त्यांचा दुरुपयोग करणे

‘नुसते वय वाढणे आणि प्रत्येक क्षणाचा उपयोग करणे, यांत भेद आहे. आपले केवळ वय वाढत जाते आणि आपण जीवन जगण्याची संधी गमावत रहातो.

गुरूंनी दिले आम्हा चैतन्याचे धन ।

आज असलेल्या परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या चरणी सर्व साधकांचे कोटीशः प्रणाम !

एकादशीचे माहात्म्य

दहा इंद्रिये आणि एक मन संपूर्णत पांडुरंगाला अर्पण करणे म्हणजे एकादशी ! आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी या तिथींना पंढरपूरची यात्रा असते. पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकर्‍यांनी एकादशी करावयाची (एक + दहा) म्हणजे एक मन आणि दहा इंद्रिये संपूर्णतः पांडुरंगाला अर्पण करायची.

६५ टक्के आध्यात्मिक पातळीचा मिरज येथील कु. अवधूत जगताप (वय ८ वर्षे) याचा आध्यात्मिक त्रास न्यून होऊन त्याच्यात झालेले आमूलाग्र पालट

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या आशीर्वादामुळे आणि परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सांगितलेले उपाय केल्यानंतर कु. अवधूतचा आध्यात्मिक त्रास न्यून होऊन त्याच्यात कसे पालट झाले ? याविषयी पाहूया.