भगवद्भेटीसाठी भक्ताची धारणा कशी असावी ?

भक्तानेसुद्धा भगवंताला (पांडुरंगाला) ज्यामुळे आनंद होईल, असे वर्तन करणे आवश्यक आहे. यासाठी त्याने भावावस्थेत राहून प्रत्येक कर्म करायला हवे. भगवंतभेटीसाठी वारकरी उत्सुक असल्याने ते तसे करतात.

स्वा. सावरकरांचे काव्य !

‘ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा प्राण तळमळला ।’ या स्वा. सावरकरांच्या काव्यातील या ओळी थेट हृदयापर्यंत जाऊन संवेदना निर्माण करणार्‍या आहेत, इतका प्रभाव त्यांच्या या काव्यातील शब्दांमध्ये आहे !

भगवंताच्या कृपेनेच स्वा. सावरकर घोर संकटाला तोंड देऊ शकणे

घोर संकटाला तोंड देण्यासाठी जे सामर्थ्य लागते, ते स्वातंत्र्यवीर सावरकरांमध्ये होते. भगवंताच्या कृपेनेच ते त्या संकटाला तोंडही देऊ शकले. हे त्यांचे सामर्थ्य आणि तळमळ यांमुळे भारताला स्वातंत्र्य मिळण्यात हातभार लागला. त्यांच्या बलीदानासाठी कोटी कोटी कृतज्ञता आणि त्यांच्या स्मृतींना कोटी कोटी प्रणाम !’

परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याशी सूक्ष्मातून बोलतांना त्यांनी ‘मी गुरुतत्त्वात विलीन झालो असल्याने तुम्ही माझे स्मरण करता, तेव्हा गुरुतत्त्व परात्पर गुरु डॉक्टरांच्या माध्यमातून साहाय्य करते’, असे साधिकेला सांगणे

मी गुरुतत्त्वात विलीन झालो आहे. त्यामुळे तुम्हाला माझे वेगळे अस्तित्व जाणवणार नाही. तुम्ही जेव्हा माझे स्मरण करता, तेव्हा गुरुतत्त्व परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या माध्यमातून तुमच्या साहाय्याला येते. ‘माझे स्मरण होते’, या तुमच्या भावना आहेत.

परात्पर गुरु पांडे महाराज (प.पू. बाबा) यांच्यातील सामर्थ्याची साधकाला आलेली प्रचीती !

साधनेत ईश्वरेच्छा महत्त्वाची असते.’ तेव्हा मी म्हणालो, ‘होय गुरुदेव, मी तर साधा भक्त आहे. देव भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करत असतो.’ त्यानंतर मी त्यांचे स्मरण करत झोपलो.

परात्पर गुरु पांडे महाराज यांनी ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. श्याम राजंदेकर (वय ७७ वर्षे) यांना सूक्ष्मातून केलेले मार्गदर्शन !

६.६.२०१९ या दिवशी सकाळी ९ वाजता मी नामजप करण्यासाठी परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या खोलीत बसलो होतो. तेंव्हा परात्पर गुरु पांडे महाराज यांनी मला सुक्ष्मातून मार्गदर्शन केले.

उच्च कोटीचे संत असूनही सहजावस्थेत असलेले परात्पर गुरु परशुराम पांडे महाराज आणि तळमळीने साधकांकडून साधना करून घेणार्‍या सनातनच्या ६९ व्या संत पू. (सौ.) अश्विनी पवार !

एका संतांच्या लक्षात आलेले ‘परात्पर गुरु पांडे महाराज आणि पू. (सौ.) अश्विनी पवार’ यांच्यामधील दैवी गुणांविषयी . . .

कर्तृत्‍व आणि दातृत्‍व यांचा संगम असणारे अन् ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी असलेले ‘पितांबरी उद्योग समुहा’चे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई (वय ६० वर्षे) !

ठाणे येथील पितांबरी उद्योग समुहाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांचा ६० वा वाढदिवस आहे. स्‍वत:मधील अनेक गुणांच्‍या आधारे त्‍यांनी व्‍यवसायात वृद्धी करून भरभराट आणली. वाढदिवसानिमित्त त्‍यांच्‍या नातेवाइकांना जाणवलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

खर्‍या गुरूंची लक्षणे

‘जो सत्कुलात जन्माला आला आहे, सदाचारी आहे, शुद्ध भावना असलेला आहे, इंद्रिये ज्याच्या ताब्यात आहेत, जो सर्व शास्त्रांचे सार जाणणारा आहे, परोपकारी आहे, भगवंताशी नेहमी अनुसंधानित आहे, ज्याची वाणी चैतन्यमय आहे, ज्याच्यात तेज आणि आकर्षणशक्ती आहे..