‘मनुष्याचा जन्म साधना करून ईश्वरप्राप्तीसाठीच झाला आहे’, या विषयावर परात्पर गुरु पांडे महाराज यांनी विविध धर्मग्रंथांतील श्लोकांचा दिलेला संदर्भ आणि त्यानुसार त्यांचे केलेले विवेचन !

‘मनुष्याचा जन्म साधना करून ईश्वरप्राप्तीसाठीच झाला आहे’, या विषयावर परात्पर गुरु पांडे महाराज यांनी विविध धर्मग्रंथांतील श्लोकांचा दिलेला संदर्भ आणि त्यानुसार त्यांचे केलेले विवेचन !

‘मानवाचा जन्म दुर्लभ आहे. ‘मनुष्यजन्मात येऊन ईश्वरप्राप्तीच करायची आहे’, हे भगवंत विविध स्वरूपातून सांगत असतो. मनुष्य देह हे एक यंत्र आहे. ‘मी जिवंत आहे’, ही जाणीव सतत ठेवून जीवन जगायचे असते.

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या खोलीत बसून नामजप करतांना साधिकेला भगवान परशुराम यांचे दर्शन होणे

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या खोलीत बसून नामजप करतांना साधिकेला भगवान परशुराम यांचे दर्शन होणे

मी नामजप करत असतांना अकस्मात् माझ्या डोळ्यांसमोर भगवान परशुराम यांचे चित्र आले आणि त्या चित्रात मला भगवान परशुराम यांचे दर्शन झाले. तेव्हा मला एका अभंगातील ‘माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची साऊली ।’ ही ओळ आठवली आणि माझी भावजागृती झाली. मला पुष्कळ आनंद झाला. 

कूर्मपुराणानुसार ‘ब्रह्मचार्‍याचे (शिष्याचे) आचरण कसे असावे ?’, याविषयीचे विवरण

कूर्मपुराणानुसार ‘ब्रह्मचार्‍याचे (शिष्याचे) आचरण कसे असावे ?’, याविषयीचे विवरण

‘सदाचार आणि संयम यांनी युक्त होऊन गुरूंनी अनुज्ञा दिल्यावर त्यांच्यासमोर बसावे. गुरूंच्या समीप शिष्याचे आसन सदा खाली असावे. गुरु पहात असतांना त्यांच्यासमोर मनास येईल तसे बसू नये…

परात्पर गुरु पांडे महाराज यांनी वर्णिलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची महानता !

परात्पर गुरु पांडे महाराज यांनी वर्णिलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची महानता !

द्वापरयुगात श्रीकृष्णाने गीता सांगितली असणे आणि कलियुगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवून गीता आचरणात कशी आणायची ?’, याविषयी सांगितले असणे

गोवंश

गोवंश

‘गाय हा केवळ पशू नसून ती चैतन्याची मूर्ती असल्याने तिच्यात ३३ कोटी देवतांचे वास्तव्य असल्याचे संबोधले जाते. तिच्यापासून निर्माण होणारे दूध, दही, तूप यांमुळे शरीर पुष्ट होते आणि मानसिक सामर्थ्य मिळते. त्याचसमवेत सत्प्रवृत्ती वाढते.

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले म्हणजे ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सगुण रूपात अवतरलेले सच्चिदानंदस्वरूप निर्गुण’ !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले म्हणजे ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सगुण रूपात अवतरलेले सच्चिदानंदस्वरूप निर्गुण’ !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अशी अवस्था आहे की, त्यांना वरचे वर ओढत आहेत. (परमेश्वर त्यांना सर्वाेच्च स्थितीत स्थिर करत आहे.) आध्यात्मिक पातळी १०० टक्क्यांच्या वर गेली, म्हणजे वर खेचले जातो…

उपायांसाठी नामजप करत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती

उपायांसाठी नामजप करत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती

‘एके दिवशी मी देवद, पनवेल येथील सनातन आश्रमात पूर्वी परात्पर गुरु (कै.) पांडे महाराज रहात असलेल्या खोलीत बसून नामजप करत होते. त्या वेळी ‘गुरुदेवांचा हात माझ्या डोक्यावर आहे आणि त्यांच्या हातातील चैतन्य माझ्या सहस्रारचक्रातून पूर्ण शरिरात जात आहे’, असा भाव ठेवून मी नामजप करत होते.

देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमात परात्‍पर गुरु पांडे महाराज यांच्‍या वास्‍तव्‍याने चैतन्‍यमय झालेल्‍या त्‍यांच्‍या खोलीतील चालू पंख्‍यातून दैवी नाद ऐकू येणे

देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमात परात्‍पर गुरु पांडे महाराज यांच्‍या वास्‍तव्‍याने चैतन्‍यमय झालेल्‍या त्‍यांच्‍या खोलीतील चालू पंख्‍यातून दैवी नाद ऐकू येणे

‘देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमातील परात्‍पर गुरु पांडे महाराज यांचे पूर्वी वास्‍तव्‍य असलेल्‍या खोलीतील पंख्‍यातून मागील काही दिवसांपासून मला दैवी नाद ऐकू येत आहे. त्‍याविषयी मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

वारी : भावभक्तीचा महासागर !

वारी : भावभक्तीचा महासागर !

‘विठुमाऊली तू, माऊली जगाची’, असा विठ्ठलमहिमा आळवत लक्षावधी वारकरी प्रतिवर्षी वारीला जातात आणि परत आल्यावर स्वतःपुरतीच नव्हे, तर परिसरातही विठ्ठलाची उपासना उत्साहाने चालू करतात.