गेल्या ५ मासांत मुंबईत तिप्पट गुन्हे नोंद !
केवळ गुन्हे नोंद होऊन उपयोग नाही, तर संबंधित आरोपींना कठोर शिक्षा केल्यासच अशा घटनांना आळा बसू शकतो !
केवळ गुन्हे नोंद होऊन उपयोग नाही, तर संबंधित आरोपींना कठोर शिक्षा केल्यासच अशा घटनांना आळा बसू शकतो !
येथील हवालदार जीवाराम याने एका युवतीवर बलात्कार करण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडिता २० जूनच्या रात्री एका दुकानात दही घेण्यासाठी गेली असता जीवारामने दुकानाचा दरवाजा अचानक बंद करून तिला पोलिसी खाकीचा धाक दाखवत धमकावले. तिला मद्य प्यायला लावून तिच्यावर बलात्कार केला.
एखाद्या हिंदु मुलीचा मुसलमान तरुणाशी विवाह चालू असतांना तो रोखण्याचे धाडस पोलिसांनी दाखवले असते का ?
भ्रमणभाषसंच गहाळ आणि चोरी या प्रकारांत पोलीस तक्रार प्रविष्ट करण्यास नेहमी टाळाटाळ करतात. गुन्ह्यांची संख्या वाढू नये, यासाठी पोलीस केवळ भ्रमणभाष गहाळ झाल्याचा अर्ज भरून घेत असल्याचे सांगितले जात आहे.
सहकारी महिला पोलीस अधिकार्याचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण
अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना कठोर शिक्षा करायला हवी !
मुसलमान युवतीचा गंभीर आरोप – जर या आरोपांमध्ये तथ्य असेल, तर उत्तरप्रदेशमधील भाजप सरकारने संबंधित पोलिसांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !
भारताच्या सुरक्षेसाठी प्राणपणाने सीमेवर तैनात असणार्या सैनिकाच्या पत्नीवर अशा प्रकारे आक्रमण होणे लज्जास्पद आहे ! असे करणार्यांना कठोर कारवाई करणे आवश्यक आहे !
सदनिका खरेदी प्रकरणात फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ करणारे सहकारनगर पोलीस ठाण्याचे तात्कालीन पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
पोलिसांकडून महिला हवालदाराचीच तक्रार घेण्यास टाळाटाळ ! महिला पोलिसांचीही तक्रार न घेणारे पोलीस सर्वसामान्य हिंदु महिलांची तक्रार कधी घेतील का ? अशांना तात्काळ बडतर्फ करा !