भ्रमणभाष चोरीला गेल्याची तक्रार करण्यासाठी गेलेल्या तरुणीला पोलिसांनी विविध पोलीस ठाण्यांत ४.३० घंटे हेलपाटे मारायला लावले !
भ्रमणभाषसंच गहाळ आणि चोरी या प्रकारांत पोलीस तक्रार प्रविष्ट करण्यास नेहमी टाळाटाळ करतात. गुन्ह्यांची संख्या वाढू नये, यासाठी पोलीस केवळ भ्रमणभाष गहाळ झाल्याचा अर्ज भरून घेत असल्याचे सांगितले जात आहे.