आतंकवाद्यांनी आई-वडिलांना ठार मारून त्यांच्या बाळाला पाळण्यातून उचलून नेले !
‘इस्रायल डिफेंस फोर्स’ने पुढे म्हटले आहे, ‘‘या व्हिडिओमध्ये मुले घायाळ झाल्याचे, तसेच रडत असल्याचे दिसत आहे. आम्ही हमासच्या आतंकवाद्यांना पराभूत करूनच शांत होऊ !’
‘इस्रायल डिफेंस फोर्स’ने पुढे म्हटले आहे, ‘‘या व्हिडिओमध्ये मुले घायाळ झाल्याचे, तसेच रडत असल्याचे दिसत आहे. आम्ही हमासच्या आतंकवाद्यांना पराभूत करूनच शांत होऊ !’
इस्रायल आतंकवाद्यांच्या विरोधात कारवाई करतो, तसे भारताने आतापर्यंत केले असते, तर एव्हाना भारत आतंकवादमुक्त झाला असता आणि काश्मीरमध्ये हिंदू निर्धास्तपणे राहू शकले असते !
हिंदु मुली आणि महिला यांच्या सुरक्षेसाठी, तसेच कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी अहिंदूंना गरब्यात प्रवेशबंदी करावी आणि असा मोठा फलक प्रत्येक गरब्याच्या ठिकाणी लावावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने नवरात्रोत्सव मंडळे आणि गरबा आयोजक यांना केले आहे.
एन्.आय.ए. किंवा अन्य अन्वेषण यंत्रणांना चेतावणी देणारे धर्मांध देशासाठी घातक आहेत. अशा संघटनांवर बंदीच हवी !
कोथरूड येथील एका बांधकाम व्यावसायिकाची ६६ लाख ४१ सहस्र ५२२ रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी बिहार राज्यातील बेलाल अन्सारी आणि कामरान अन्सारी यांना अटक केली आहे.
सहस्रो हिंदूंचे धर्मांतर करणारा, त्यांच्या सामूहिक हत्या करणारा, हिंदु महिलांवर बलात्कार करणार्या आणि मंदिरांचा विध्वंस करणार्या क्रूरकर्मा टिपू सुलतान अनेक धर्मांधांच्या मनात घर करून बसलेला आहे. तो पुसून टाकण्यासाठी परत असे कुणी करणार नाही, अशी कठोर पावले आता सरकाने उचलावीत !
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री दुर्गादेवीला प्रार्थना करूया, ‘हे देवी, तुझ्याप्रमाणे आम्हालाही धर्मविरोधकांचा सामना करता येण्यासाठी बळ दे आणि हिंदु धर्मावरील आघात आणि सर्व प्रकारचे जिहाद यांना तू नष्ट कर.’ नवरात्रोत्सव धार्मिक स्तरावर साजरे करून धर्मतेज वृद्धींगत करूया !
‘हिंदु, हिंदुत्व आणि राहुल गांधी’ या लेखमालिकेतील यापूर्वीच्या लेखांचे वाचन केल्यानंतर हिंदु आणि हिंदुत्व म्हणजे काय ? याची बरीचशी कल्पना वाचकांना निश्चितपणे आली असेल.
पुरोगामी पत्रकार निखिल वागळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी अनुक्रमे ‘सनातन धर्म हा रोग आहे’, ‘सनातन धर्म ही देशाला लागलेली कीड आहे’, अशी प्रक्षोभक विधाने केली आहेत.
कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने आपल्यावर कारवाई होणार नाही, याचा आर्विभावात धर्मांध वागत आहेत.