Jammu Kashmir Dispute : चीन आणि पाक यांचे जम्मू-काश्मीरवरील विधान भारताने फेटाळले
असे भारत किती वर्षे फेटाळत रहाणार आहे ? भारताने पाकच्या नियंत्रणातून काश्मीर मुक्त करण्यासह पाकचे अनेक तुकडे करण्यासाठी आता प्रयत्न केला पाहिजे !
असे भारत किती वर्षे फेटाळत रहाणार आहे ? भारताने पाकच्या नियंत्रणातून काश्मीर मुक्त करण्यासह पाकचे अनेक तुकडे करण्यासाठी आता प्रयत्न केला पाहिजे !
या बैठकीत भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांचे परराष्ट्रमंत्री सहभागी झाले होते. अमेरिकेकडून मार्को रुबियो, जपानकडून तोशिमित्सु मोतेगी आणि ऑस्ट्रेलियाकडून पेनी वोंग उपस्थित होत्या.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी अमेरिकेत भारतियांविरुद्ध वंशवादी टिपणी आणि भेदभाव यांविषयी पत्रकार परिषदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर दिले.
नॉर्वेमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या दौर्यावर भारतातील पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर आणि मानवाधिकारावर परदेशी महिला पत्रकाराचे प्रश्न
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतियांना इंधन आणि तेल यांचा वापर न्यून करण्याचे अन् भारतीय चलन आपल्याच देशात रहावे, यासाठी ‘विदेशातील सहलींपेक्षा देशांतर्गत सहली काढा’, असे आवाहन केले.
बांगलादेश अशी प्रकारे विधाने करून भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. हे लक्षात घेऊन भारतानेही बांगलादेशाला समजेल अशा भाषेत उत्तर देणे आवश्यक !
असे विधान इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेवर टीका करतांना केले. नॉर्वेच्या उपपरराष्ट्र मंत्र्यांसमवेत झालेल्या एका बैठकीत ते बोलत होते.
अमेरिकेकडून या विमानांना लक्ष्य केले जाऊ नये; म्हणून पाकने इराणला साहाय्य केले होते, अशी माहिती उघड झाली आहे.
बांगलादेशातील नव्याने सत्तेवर आलेले बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाचे सरकार एकीकडे भारताशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे स्वतःची भारतद्वेषी जिहादी मानसिकता दाखवून देत आहे. यातून बांगलादेशावर विश्वास ठेवता येणार नाही, हे स्पष्ट आहे !
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने नुकतेच एक अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून या निर्णयाची माहिती दिली. पेशावर आणि परिसरातील बिघडलेली सुरक्षाव्यवस्था पहाता, आपल्या कर्मचार्यांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड करू शकत नाही’, असे अमेरिकेने ठणकावून सांगितले आहे.