India Nuclear Weapons : भारताकडे अपेक्षेपेक्षा पुष्कळ अधिक अण्वस्त्रे असू शकतात ! – पाकिस्तान
‘सिप्री’च्या अहवालामुळे पाकची वाढली चिंता
‘सिप्री’च्या अहवालामुळे पाकची वाढली चिंता
चीनच्या विस्तारवादी मानसिकतेमुळे त्याचे भारताशीच नव्हे, तर अनेक देशांशी संबंध बिघडलेले आहेत. त्यामुळे प्रथम त्याने अन्य देशांच्या भूभागांवरील दावे सोडून द्यावेत, तरच त्याचे अन्य देशांशी दृढ संबंध निर्माण होतील, असे चीनला ठणकावून सांगणे आवश्यक आहे !
बांगलादेशी घुसखोरीवर वेळीच लगाम लावणे का आवश्यक होते, हे अशा विरोधातून लक्षात येते. आता या बांगलादेशींची संख्या कोटींमध्ये आहे. यासाठी उत्तरदायी असणारी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, साम्यवादी पक्ष आदींना उत्तरदायी ठरवून त्यांच्या विरोधात न्यायालयीन कारवाई झाली पाहिजे !
ते येथे वृत्तसंस्थांच्या प्रमुखांशी बोलत होते. या वेळीत्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाचे आणि आर्थिक प्रगतीचेही कौतुक केले.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, सीमेसंदर्भातील सर्व सूत्रांवर चर्चा आणि निराकरण करण्यासाठी भारत अन् नेपाळ यांच्यात आधीपासूनच द्विपक्षीय यंत्रणा अस्तित्वात आहेत. सीमेचा प्रश्न दोन्ही देशांमधील विषय असून त्यात कोणत्याही तिसर्या पक्षाची आवश्यकता नाही.
नेपाळच्या पंतप्रधानांची संसदेत स्वीकृती
शहा यांना संपूर्ण नेपाळमधून विरोध
असे भारत किती वर्षे फेटाळत रहाणार आहे ? भारताने पाकच्या नियंत्रणातून काश्मीर मुक्त करण्यासह पाकचे अनेक तुकडे करण्यासाठी आता प्रयत्न केला पाहिजे !
या बैठकीत भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांचे परराष्ट्रमंत्री सहभागी झाले होते. अमेरिकेकडून मार्को रुबियो, जपानकडून तोशिमित्सु मोतेगी आणि ऑस्ट्रेलियाकडून पेनी वोंग उपस्थित होत्या.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी अमेरिकेत भारतियांविरुद्ध वंशवादी टिपणी आणि भेदभाव यांविषयी पत्रकार परिषदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर दिले.
नॉर्वेमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या दौर्यावर भारतातील पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर आणि मानवाधिकारावर परदेशी महिला पत्रकाराचे प्रश्न