(म्हणे) ‘भारतातील २५ कोटी मुसलमानांनी एकत्र येऊन भारताचे तुकडे करावेत !’ – Bangladesh BNP Leader
बांगलादेशातील नव्याने सत्तेवर आलेले बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाचे सरकार एकीकडे भारताशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे स्वतःची भारतद्वेषी जिहादी मानसिकता दाखवून देत आहे. यातून बांगलादेशावर विश्वास ठेवता येणार नाही, हे स्पष्ट आहे !