ब्रिटनमधील सत्तापालट !
ऋषि सुनक यांनी आत्मपरीक्षण केल्यास हातातून निसटलेला विजय ते येत्या काळातही परत मिळवू शकतात !
ऋषि सुनक यांनी आत्मपरीक्षण केल्यास हातातून निसटलेला विजय ते येत्या काळातही परत मिळवू शकतात !
रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण पहाता ते रोखण्यासाठी कठोर होण्याची आवश्यकता आहे !
बांगलादेशींचे संकट अत्यंत भयावह वेगाने वाढत आहे. बांगलादेशालाही ही घुसखोरी, तसेच हिंदूंविरुद्ध जिहाद रोखण्यासाठी त्याला समजेल अशा भाषेत दरडावणे आवश्यक आहे, अन्यथा बांगलादेशप्रमाणे भारतातही हिंदूंचे अस्तित्व अधिक धोक्यात येईल, हे निश्चित !
काँग्रेसमधील तत्कालीन नेत्यांनी स्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदानाची पुण्याई काँग्रेसच्या पुढील नेतृत्वाला टिकवून ठेवता आली नाही. त्यामुळे ‘भाजप काँग्रेसला संपवेल’, असे म्हणण्यापेक्षा ‘काँग्रेसला संपवण्यासाठी राहुल गांधी हेच पुरेसे आहेत’, असे म्हणणे अधिक सयुक्तिक ठरेल !
पोलिसांनी स्वत:च्या वर्दीची ताकद ओळखून कर्तव्यनिष्ठ व्हायला हवे. राजकारण्यांचा मिंधेपणा करण्याऐवजी तत्त्वनिष्ठ व्हायला हवे. राजकर्त्यांनी पोलिसांचा उपयोग राजकीय स्वार्थासाठी करण्याऐवजी समाजहितासाठी करायला हवा. यातूनच पोलिसांची गमावलेली विश्वासार्हता सुधारता येईल !
सोव्हिएत संघाचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे ३० ऑगस्ट या दिवशी ९१ व्या वर्षी निधन झाले. डिसेंबर १९९१ मध्ये सोव्हिएत संघाचे विघटन झाले.
अवैध बांधकामांना चाप लागण्यासाठी त्याच्याशी संबंधित प्रत्येकावर कालमर्यादेत कठोर कारवाई आवश्यक !
आज श्री गणेशचतुर्थी ! गणरायाच्या आगमनासाठी आतुरलेल्या सर्वच गणेशभक्तांना ‘गणपतीबाप्पा मोरया’चा जल्लोष कोरोना महामारीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता मोठ्या प्रमाणात करता येणार आहे ! गणेशोत्सवावरील सर्व निर्बंध यंदा हटवले गेल्याने गणेशभक्तांना परत एकदा पूर्वीप्रमाणे उत्सवाचा आनंद लुटता येणार आहे.
आज वारकरी संप्रदाय किंवा अन्य काही आध्यात्मिक संघटनांचे कार्य यांमुळे कितीतरी जणांची दारू सुटल्याची उदाहरणे समाजात आढळतात. यावरून निर्व्यसनी समाजाच्या निर्मितीसाठी साधना आणि धर्मशिक्षण यांची किती आवश्यकता आहे, हे लक्षात येईल !
वर्ष २०४७ पर्यंत भारताचे ‘इस्लामीस्तान’ करण्याचे आतंकवादी संघटनांचे नियोजन असल्याची माहिती पकडण्यात आलेल्या आतंकवाद्यांकडून मिळाली. त्यामुळे हिंदूंच्या अस्तित्वासाठी मशिदींची संख्या वाढवून केला जाणारा जिहाद रोखलाच पाहिजे, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे !