मौलवी आणि स्त्रीस्वातंत्र्य !
इस्लामी देशांत महिलांची स्थिती अत्यंत दयनीय आहे; मात्र जागतिक स्तरावरील स्त्रीमुक्तीवाले किंवा मानवतावादी याविषयी बोलत नाहीत.
इस्लामी देशांत महिलांची स्थिती अत्यंत दयनीय आहे; मात्र जागतिक स्तरावरील स्त्रीमुक्तीवाले किंवा मानवतावादी याविषयी बोलत नाहीत.
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही रस्त्यांची स्थिती अबाधित न राखणे हे देशाला लज्जास्पदच !
अवैध वाळू, खाण, माती उत्खनन माफियांची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
राज्यसभेचे मावळते अध्यक्ष तथा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभेच्या कामकाजाविषयी मांडलेली आकडेवारी कुठल्याही लोकशाहीप्रेमीसाठी खेदजनक आहे.
सर्व क्षेत्रांतील हिंदूंमध्ये हिंदु धर्माविषयी अभिमान निर्माण होणे, हा काळाचा महिमाच !
न्यायव्यवस्थेला लोकशाहीचा एक स्तंभ मानला गेल्याने ‘विधीमंडळ आणि कायदेमंडळ हे एकमेकांना पूरक होऊन ते देश अन् जनता यांसाठी लाभदायक ठरले पाहिजेत’, असे अपेक्षित आहे; परंतु सध्या भारतातील न्यायव्यवस्थेतील यंत्रणेची स्थिती यापेक्षा विपरीत आहे.
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी त्यांच्या देशातील मुसलमानांना बहुतेक पहिल्यांदाच थेट आवाहन करत ‘चिनी परंपरा आणि चिनी समाज यांच्याप्रमाणे स्वतःमध्ये पालट करा’, असे सांगितले. शी जिनपिंग यांच्या या विधानाचा अर्थ नीट समजून घेण्याची आवश्यकता आहे.
गुरु शिष्य परंपरेचे अवमूल्यन करणाऱ्या प्रवृत्तींना वैध मार्गाने रोखणे, हे धर्माचरणी हिंदूंचे धर्मकर्तव्यच !
ज्या वेळी हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधात कारवाई होते, तेव्हा राज्यघटनेचे गोडवे गातांना जी मंडळी थकत नाहीत, ती मंडळी सेटलवाड यांच्यासारख्यांवर कारवाई झाल्यावर मात्र ‘अटक घटनाबाह्य’ अशा प्रकारे टीका करतांना दिसतात. अशांनी न्यायव्यवस्थेचा निर्णय स्वीकारून राज्यघटनेवरील निष्ठा दाखवून द्यायला हवी.
इराण आणि तैवान या देशांनी आसाममधून निर्यात केलेला सुमारे ४० सहस्र किलो चहा परत केला आहे. चहामध्ये निर्धारित प्रमाणापेक्षा अधिक कीटकनाशके असल्याचे कारण त्यांनी दिले. यामुळे भारतात ५३ टक्के चहाचे उत्पादन करणाऱ्या आसामच्या उत्पादकांची पुष्कळ हानी झाली आहे.