लोकशाही वाचवण्यामागचा बांगलादेशी मुसलमानांचा राक्षसी डाव !
बांगलादेशातील हिंदूंना वाचवण्यासाठी केंद्र सरकारने धाडसी पाऊल उचलण्यासह देशातील धर्मांधांनाही वठणीवर आणावे !
बांगलादेशातील हिंदूंना वाचवण्यासाठी केंद्र सरकारने धाडसी पाऊल उचलण्यासह देशातील धर्मांधांनाही वठणीवर आणावे !
विरोधकांच्या खोट्या कथानकांना न भूलता हिंदु समाजाने संघटितपणे संशयरहित होऊन राष्ट्रहिताचा विचार करावा !
हिंदु सहिष्णू आहेत. त्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिकार करायचा नाही. त्यांनी ‘जर त्यांच्यावर होणार्या अन्यायाविरुद्ध प्रतिकार केला, तर ते हिंसक होतात’, असा गवगवा करण्यास जगातील सर्व समाज मोकळे होतात.
‘छत्रपती शिवरायांनी त्यांच्या काळातील शत्रू मारला. त्याप्रमाणे आपल्याला आपल्या काळातील शत्रू मारला पाहिजे, तरच शिवरायांचा जयंतीचा उत्सव साजरा करण्यात काही अर्थ आहे.’
राहुल गांधींचे संसदेतील भाषण हे सैन्यदलातील अग्नीविरांना चिथावणी देऊन बंड करण्यासाठी प्रवृत्त करण्याकरिता आहे हे त्यांच्या भाषणातून निदर्शनास येत होते.
‘सज्जनांशी सज्जनतेने वागणे; दुष्ट दुर्जनांना नष्ट करून शांतता, सुव्यवस्था आणि न्याय प्रस्थापित करणे’, याचा अर्थ सहिष्णुता असा आहे.
हिंदूंनी स्वतःच्या न्याय्य आणि योग्य अधिकाराचे स्वतःच्याच भूमीत संरक्षण करणे, ही जर जातीनिष्ठता असेल, तर आम्ही हिंदू पहिल्या पदवीचे जातीनिष्ठ असून तसे एकनिष्ठ हिंदु जातीय म्हणून म्हणवून घेण्यात आम्ही भूषणच मानू..
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘मॅझिनीचे चरित्र आणि राजकारण’ हा ग्रंथ लिहून हातावेगळा केला. त्यानंतर त्यांनी ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हा ग्रंथ लिहिण्याचा संकल्प केला.
राष्ट्र, धर्म आणि संस्कृती यांना एकनिष्ठ असणार्याला हिंदु समाजाने मतदानाचा अधिकार चोख बजावून स्वतःचे राष्ट्रीय कर्तव्य सुयोग्यपणे पार पाडावे.
हिंदु, हिंदुस्थान, हिंद या प्राकृत शब्दांचा मूळ उगम ऋग्वेदकालीन सप्तसिंधु या आपल्या स्वतःच्या प्राचीनतम राष्ट्रीय अभिधेतच (नावातच) आहे.