बांगलादेशी घुसखोरी – राष्‍ट्रासाठी घातक !

देशाचे स्‍वातंत्र्य अबाधित रहावे; म्‍हणून आपल्‍या वीर सैनिकांनी हौतात्‍म्‍य स्‍वीकारले. अनेक जण जायबंदी झाले. तथापि शासनकर्त्‍यांनी मात्र देशभक्‍तांचा त्‍याग, शौर्य, बलीदान यांचा अपमान करून स्‍वतःची राजकीय सत्ता टिकून राहण्‍यासाठी घुसखोरांना अभय दिले आहे !

‘चंद्रयान-३’ आणि शिवसंकल्‍पसूक्‍त

हिंदुस्‍थानच्‍या दृष्‍टीने विचार करता २३ ऑगस्‍ट २०२३ हा दिवस ‘ऐतिहासिक दिवस’ ठरला. या दिवशी हिंदुस्‍थानचे ‘चंद्रयान ३’ हे ‘विक्रम लँडर (अवतरक)’ चंद्राच्‍या भूपृष्‍ठावर अवतरले.

धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्णावरील आक्षेप आणि त्यांचे खंडन

‘अयोग्य टीकांचा प्रतिवाद करणे’, हे काळानुसार आवश्यक असे धर्मपालनच आहे. याच हेतूने पुढे ‘श्रीकृष्णावरील आक्षेप आणि त्यांचे खंडन’ दिले आहे. प्रत्येकाने याचे अभ्यासपूर्वक मनन करावे.

वीर सावरकर उवाच

‘हिंदु संस्‍कृतीने माणसाला देवत्‍वापर्यंत पोचण्‍याची आकांक्षा बाळगून माणसाने अंगात सात्त्विक भाव उत्‍पन्‍न करण्‍याची पराकाष्‍ठा केली पाहिजे’, अशी शिकवण दिली. तथापि हे जग केवळ सत्त्वाच्‍या एकाच धाग्‍याने विणले गेले नाही.

देशातील लोकशाही टिकवण्‍यासाठी शिवशाही हाच एक बलदंड आधार !

छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवायला हिंदूबहुल कर्नाटक भारतात आहे कि पाकिस्‍तानात ?

वीर सावरकर उवाच

ज्‍याला या जगात जगायचे असेल, जिंकायचे असेल, कमीत कमी इतरांकडून, अन्‍यायाकडून पराभूत व्‍हायचे नसेल, तर त्‍याला सत्त्व, रज आणि तम या तिन्‍ही परिस्‍थितीतील अवस्‍थांना यशस्‍वीपणे तोंड देता येईल, असे त्रिशूली साधनच वापरले पाहिजे.

मदनलाल धिंग्रा : एक विश्‍व गौरव !

जगावर राज्‍य करणार्‍या इंग्रजांच्‍या राजधानीत लंडनमध्‍ये सर कर्झन वायली यांना (१ जुलै १९०९ या दिवशी) कंठस्नान घालणारा ‘हिंदुस्‍थानचा पहिला क्रांतीकारक’ म्‍हणून विश्‍वाने मदनलाल धिंग्रा यांचा गौरव केला.

हिंदुस्थानला रामायणाच्या पूर्वीपासून आहे विज्ञान परंपरा !

आपल्या आधुनिक हिंदुस्थानात असलेल्या नौसेनेचे ब्रीद वाक्य आहे, ‘शं नो वरुण:’ याचा अर्थ आहे, ‘जलदेवतेने आमच्यावर कृपा करावी.’ आपल्या देशात समुद्रप्रवास हा प्राचीन काळापासून प्रचलित आहे.

‘ज्ञानपीठ’ पुरस्‍काराचा अपमान करणारे भालचंद्र नेमाडे खरे साहित्‍यिक आहेत का ?

‘ज्ञान शुद्ध, पवित्र, तेजस्‍वी आणि कल्‍याणकारी असते. ज्ञानी माणसाची लक्षणे सुद्धा अशीच आहेत. ज्‍याचे आचार-विचार शुद्ध , पवित्र, तेजस्‍वी आणि कल्‍याणकारी आहेत, तोच ‘ज्ञानी’ होय.

मोहनदास करमचंद गांधींना समजून घेतांना….

काही दिवसांपूर्वी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी ‘मोहनदास गांधी यांचे वडील मुसलमान जमीनदार होते’, असे विधान केल्याचे आरोप करण्यात आले. या‍वरून पू. भिडेगुरुजी यांना अटक करण्याची मागणी काँग्रेस अन् अन्य राजकीय पक्ष करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर गांधी यांच्या लांगूलचालनाच्या भूमिकेमुळे राष्ट्राच्या होत असलेल्या हानीविषयीचा ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत.