Western Nations Favouring Pakistan : पाश्‍चात्त्य देशांनी भारताऐवजी पाकिस्तानला दीर्घकाळ शस्त्रपुरवठा केला ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

जगाने एक आर्थिक प्रारूप सिद्ध केले आहे. ते अन्यायकारक आहे. जागतिकीकरणाच्या नावाखाली अनेक देशांच्या अर्थव्यवस्था पोकळ झाल्या आहेत. अनेक देश मूलभूत गोष्टींसाठीही इतरांवर अवलंबून आहेत.

Mediator Russia Ukraine War : रशिया-युक्रेनमधील वाद सोडवण्यासाठी भारत मध्यस्थी करण्यास सिद्ध ! –  परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

या प्रकरणी भारत स्वत:हून कोणतेही पाऊल उचलणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भारतीय नौदलाने २ मासांमध्ये नौकांवरील १७ आक्रमणे रोखली ! – परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

गेल्या २ मासांपासून लाल समुद्र आणि अरबी समुद्र यांसह या संपूर्ण मार्गामध्ये भारतीय नौदलाने १७ नौकांची समुद्री दरोडेखोरांपासून सुटका केली. या संदर्भात परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर म्हणाले की, आपल्यासोबत वाईट गोष्टी घडत राहिल्या, तर ‘त्याच्याशी आपला काहीही संबंध नाही’, असे आपण म्हणू शकत नाही.

Jaishankar Met Maldives FM : भारत आणि मालदीव यांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केली चर्चा !

भारत आणि मालदीव यांच्यातील तणावाचे प्रकरण

Jaishankar Iran Visit : भारताजवळील समुद्रात नौकांवर होणारी आक्रमणे आंतरराष्ट्रीय समुदायासाठी चिंतेची गोष्ट ! – डॉ. एस्. जयशंकर

त्यांनी इराणचे अध्यक्ष इब्राहिम रायसी आणि परराष्ट्रमंत्री हुसेन अमीर-अब्दोल्लाहियान यांची भेट घेतली.

Why Bharat Matters : विकसित भारताच्या उदयाचे ‘रामायण’ महाकाव्याशी साधर्म्य ! –  परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी लिहिलेल्या ‘व्हाय भारत मॅटर्स’ या पुस्तकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशन ! पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात त्यांनी पुस्तकात दिलेल्या ‘रामायण’ महाकाव्याच्या संदर्भांवर केलेला खुलासा !

Nepal Earthquake : भारत नेपाळच्या भूकंपग्रस्तांसाठी आणखी १ सहस्र कोटी रुपयांचे साहाय्य देणार ! – डॉ. एस्. जयशंकर

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर नेपाळच्या दोन दिवसांच्या दौर्‍यावर आहेत. ४ जानेवारी या दिवशी त्यांनी नेपाळचे परराष्ट्रमंत्री नारायण प्रकाश सौद यांच्यासह सातव्या संयुक्त आयोगाची बैठक घेतली. या वेळी भारत आणि नेपाळ यांनी चार करारांवर स्वाक्षरी केली.

Jaishankar On Canada : कॅनडाच्या राजकारणात खलिस्तान्यांचा सुळसुळाट !

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी स्पष्टोक्ती ! हे ना भारताच्या हिताचे आहे ना कॅनडाच्या हिताचे, असे विधान भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी केले.