Congress On Ram Mandir : (म्हणे) ‘भाजपवाल्यांनी अयोध्येत २ बाहुल्या तंबूत ठेवल्या आणि त्यांना ‘राम’ संबोधण्यास आरंभ केला !’ – मंत्री के.एन्. राजन्ना
भगवान श्रीराम काँग्रेसचा राजकीय विनाश जनतेच्या माध्यमांतून करणार आहेत, हेच यातून लक्षात येते !
भगवान श्रीराम काँग्रेसचा राजकीय विनाश जनतेच्या माध्यमांतून करणार आहेत, हेच यातून लक्षात येते !
धाडस असेल, तर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी मंदिरास्थळी येऊन याविषयी सांगावे ! – हनुमानगढीचे महंत राजू दास यांचे आव्हान
राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी ‘राम मांसाहारी होता’, असे म्हटल्यानंतर या विषयावर पुष्कळ आंदोलने चालू आहेत.
हिंदु धर्माचे महत्त्व, परंपरा आणि इतिहास ज्ञात नसलेलेच अशी तुलना करू शकतात; मात्र यतिंद्र सिद्धरामय्या मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी आणि हिंदुद्रोहापोटीच असे विधान करत आहेत, हे लक्षात घ्या !
पूर्वी ज्याप्रमाणे कुणी देवाचा धावा केल्यावर असुर चवताळून उठत आणि धावा करणार्यांना येनकेन प्रकारेण रोखत, तशी प्रवृत्ती कर्नाटकमधील काँग्रेस सरकारमध्ये निर्माण झाली आहे का ?
श्रीकांत पुजारी नावाच्या व्यक्तीला अटक
काँग्रेसला निवडून देणार्या कर्नाटकातील हिंदूंना आता त्याचा पश्चात्ताप होत आहे, हेही तितकेच सत्य आहे !
मंदिरांचे महत्त्व न समजणारेच नाही, तर मंदिरांचा द्वेष करणारेही अशा प्रकारची विधाने करतात !
शाळांमध्ये श्री सरस्वतीदेवी ऐवजी सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा लावण्याची मागणी !
समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी हिंदु धर्माविषयी संतापजनक विधाने केल्याचे प्रकरण