Temple Management Course : मध्यप्रदेश सरकारच्या ‘मंदिर व्यवस्थापन’ अभ्यासक्रमाला काँग्रेसचा विरोध !
अभ्यासक्रमात हिंदु धर्माशी निगडित कोणत्योही सूत्राचा समावेश केला, तरी काँग्रेसला पोटशूळ उठतो. त्यामुळे तिने याला विरोध केल्यास आश्चर्य नाही !
अभ्यासक्रमात हिंदु धर्माशी निगडित कोणत्योही सूत्राचा समावेश केला, तरी काँग्रेसला पोटशूळ उठतो. त्यामुळे तिने याला विरोध केल्यास आश्चर्य नाही !
विठ्ठलभक्तीचा आत्मा आणि संतांची मांदियाळी असलेला वारकरी संप्रदाय पुरोगामी कसा ? पक्षाची शकले पडली, तरी शरद पवार हिंदु धर्मात फूट पाडण्याचे जातीयवादी राजकारण थांबवत नाहीत !
मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी तृणमूलचे नेते अशी वक्तव्ये करून आणखी किती खालचा तळ गाठणार आहेत ? येत्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी तेथील हिंदु जनतेने पुढाकार घ्यावा !
जोपर्यंत हिंदु हे धर्मातील कृतींमागील ‘विज्ञान’ आणि ‘शास्त्र’ समजून घेत नाहीत, तोपर्यंत अंनिससारख्या लोकांच्या नादी लागून त्यांचे वैचारिक धर्मांतर घडतच राहील !
पोलिसांनी या प्रकरणाचे अन्वेषण चालू केले असून व्हिडिओच्या आधारे संबंधितांची ओळख पटवण्याचे प्रयत्न चालू आहेत. अशांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, तरच गंगा नदीचा अवमान करणार्यांवर वचक बसेल !
समाजवादी पक्षाचा हिंदुद्वेष ! अशा पक्षांची मान्यताच रहित केली पाहिजे !
हिंदूंच्या नववर्षी मांसाहार करत असल्याचे सांगणे, हा हिंदूंना हिणवण्याचाच प्रकार आहे. अन्य धर्मियांविषयी सिद्धरामय्या असे विधान कधी करत नाहीत; कारण त्याचे परिणाम त्यांना ठाऊक आहेत ! अशांना निवडून देणार्या हिंदूंना याविषयी काय म्हणायचे आहे ?
ध्रुव राठी विदेशात बसून अशा प्रकारची हिंदुद्रोही आणि भारतद्रोही विधाने असणारे व्हिडिओ बनवून प्रसारित करत आहे. या प्रकरणात भारत सरकारने कठोर कारवाई करत विदेशातून त्याला अटक करून भारतात आणणे आवश्यक आहे ! इस्रायलसारखा देश असता, तर त्याने अशांना पकडून आणले असते !
अनेकांना वाटेल की, ६० वर्षांपूर्वीचा हा घटनाक्रम सांगायचे प्रयोजन काय ? तर हा प्रश्नच सयुक्तिक नाही. १०० कोटी हिंदूंच्या देशात स्वातंत्र्याला ८ दशके होत आली, तरी हिंदूंसाठी प्राणप्रिय असलेल्या गोमातेचे राजसत्तेकडून रक्षण होत नाही, ही शोकांतिका आहे.
भारतीय संस्कृतीशी काहीही देणेघेणे नसलेल्या काँग्रेसमुळेच देशाची नैतिक अधोगती झाली आणि अजूनही ती होण्यासाठी अशा प्रकारे खतपाणी घातले जात आहे. भारत काँग्रेसमुक्त झाल्याखेरीज भारताला चांगले दिवस येणार नाहीत !