अर्थकारणाच्या मुळाशी धर्म असला पाहिजे, त्याचा विनियोग धर्मासाठी व्हायला हवा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
‘धर्मस्य मूलं अर्थम् ।’ म्हणजेच आपल्या अर्थकारणाच्या मुळाशी धर्म असला पाहिजे. त्याचा विनियोग धर्मासाठी व्हायला हवा, असे प्रतिपादन प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी कल्याण येथे केले.