अर्थकारणाच्या मुळाशी धर्म असला पाहिजे, त्याचा विनियोग धर्मासाठी व्हायला हवा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

‘धर्मस्य मूलं अर्थम् ।’ म्हणजेच आपल्या अर्थकारणाच्या मुळाशी धर्म असला पाहिजे. त्याचा विनियोग धर्मासाठी व्हायला हवा, असे प्रतिपादन प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी कल्याण येथे केले.

सनातन धर्मात मानवतेपुढील सर्व प्रश्‍नांचे निराकरण करण्याची क्षमता ! – रमेश बैस, राज्यपाल

व्यक्तीगत, सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आज अशांती आहे; परंतु मानवतेपुढील सर्व समस्यांचे निराकरण सनातन धर्माच्या ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ या व्यापक शिकवणीत आहे.

काँग्रेसचे डोके आतातरी ठिकाणावर येईल का ?

सनातन धर्माला केलेल्या विरोधामुळे काँग्रेस पक्ष बुडाला. आम्ही सनातन धर्माला विरोध केल्यामुळे पराभूत झालो, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद कृष्णम् यांनी ३ राज्यांत काँग्रेसच्या झालेल्या पराभवावरून पक्षाला घरचा अहेर दिला. 

धर्माची पुनर्स्थापनाच जग आणि मानवता यांना वाचवू शकेल ! – माता अमृतानंदमयी देवी

जगात सर्वत्र ‘अम्मा’ म्हणून भक्तीभावाने संबोधल्या जाणार्‍या माता अमृतानंदमयी देवी यांनी २६ नोव्हेंबर या ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’च्या शेवटच्या दिवशी सकाळच्या सत्रात मार्गदर्शन केले.

…तर कृष्‍णनीतीच श्रेयस्‍कर !

जगाच्‍या इतिहासात धर्मयुद्ध केवळ एकदाच लढले गेले आणि तेही या जम्‍बुद्वीपावर लढले गेले. जग त्‍या धर्मयुद्धाच्‍या इतिहासाला आज ‘महाभारत’ म्‍हणून ओळखते. या विश्‍वात मानवाच्‍या कल्‍याणासाठी काही मूलभूत नियम सांगितले गेले. हे नियम सनातन आहेत. सनातन, म्‍हणजे अक्षय आणि त्रिकालबाधित आहेत.

महान सनातन धर्मपरंपरा !

आज हनीनसारखे अनेक विदेशी नागरिक भारतातील विविध संस्थांच्या आश्रमांमध्ये राहून साधना करत आहेत. त्यांनी विदेशी जीवनपद्धत सोडली आहे आणि ते भारतीय जीवनपद्धतीनुसार साधना, पेहराव, आहार-विहार आदी करत आहेत.

अध्यात्माचे प्रहरी म्हणून कार्य करण्याची आवश्यकता ! – श्रीपाद नाईक, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री

प.प. श्रीवासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराज प्रबोधिनीच्या १९ व्या वार्षिक अधिवेशनास भावपूर्ण वातावरणात ‘अधवूत चिंतन श्री गुरुदेव दत्त’च्या जयघोषात प्रारंभ ! कोल्हापूर – समाज आणि व्यक्तीसाठी केवळ बाह्य विकास पुरेसा नसून आंतरिक विकासही अत्यावश्यक आहे. ‘प.प. श्रीवासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराज प्रबोधिनी’चा केंद्रबिंदू समाजाला सुसंस्कारित करणे असा आहे. आज समाज ज्या दिशेने चालला आहे, ते … Read more

सनातन धर्माला नष्ट करू पहाणार्‍या शहरी नक्षलवाद्यांवर कायद्याचा अंकुश आवश्यक ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था.

सनातन धर्माला नष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांतून वेगवेगळी षड्यंत्रे रचली जात आहेत. अशी षड्यंत्रे रचणार्‍या शहरी नक्षलवाद्यांवर कायद्याचा अंकुश आवश्यक आहे.

अर्बन नक्षलवाद्यांना जिहादी आतंकवाद्यांचा पंथ नाही, तर विश्‍वशांतीचा सनातन धर्म रोग वाटतो ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

विश्रामबाग येथील खरे मंगल कार्यालय येथे हिंदु जनजागृती समितीच्या ‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियानाच्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत हाते.

सनातन धर्मविरोधी वक्‍तव्‍यांचा प्रतिवाद करणे आवश्‍यक ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

तमिळनाडूतील द्रवीड मुन्‍नेत्र कळघम या पक्षाचे नेते उदयनिधी स्‍टॅलीन यांनी सनातन धर्माविषयी द्वेषमूलक विधान केले. त्‍यांचे वक्‍तव्‍य हे हिंदु धर्मियांच्‍या धार्मिक भावना दुखावणारे आणि सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशानुसार ‘हेट स्‍पीच’ होते.