धर्म आणि जात यांच्या आधारावर पक्ष निर्माण होणे, हे गोव्यासाठी घातक ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

धर्म आणि जात यांच्या आधारावर पक्ष निर्माण होणे, हे गोव्यासाठी घातक ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षामधील (‘आर्जी’मधील) अंतर्गत वादामुळे पक्षाच्या अध्यक्षपदाचे मनोज परब यांनी त्यागपत्र दिल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पहिल्यांदात यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

बंगालमध्ये धर्म आधारित साहाय्य योजना होणार बंद !

बंगालमध्ये धर्म आधारित साहाय्य योजना होणार बंद !

बंगालच्या शुभेंदू अधिकारी सरकारच्या मंत्रीमंडळाने जुन्या सरकारांपासून चालत आलेल्या काही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

सनातन धर्माच्या संघटित शक्तीने सनातनद्वेष्ट्या स्टॅलिन कुटुंबियांना त्यांची जागा दाखवून दिली ! – सनातन संस्था

सनातन धर्माच्या संघटित शक्तीने सनातनद्वेष्ट्या स्टॅलिन कुटुंबियांना त्यांची जागा दाखवून दिली ! – सनातन संस्था

एम्.के. स्टॅलिन हे आता तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्येच त्यांचा पराभव झाला.

धर्मनिरपेक्षता आणि हिंदु राष्ट्र !

धर्मनिरपेक्षता आणि हिंदु राष्ट्र !

भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणे आवश्यक !

धर्मशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र

धर्मशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र

सनातन संस्थेद्वारे आयोजित केल्या जाणार्‍या अध्यात्मविषयक प्रवचनांमध्ये जिज्ञासूंद्वारे ‘धर्मशास्त्र’ आणि ‘अध्यात्मशास्त्र’ हे वेगळे आहेत कि एकच अर्थाचे शब्द आहेत ?’, हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. अध्यात्मप्रसारक साधकांना या प्रश्नांचे उत्तर देणे सुलभ व्हावे, यासाठी हा लेख आहे. 

शबरीमला (केरळम्) प्रकरण : न्यायालय आणि धर्म यांच्यातील सीमारेषा !

शबरीमला (केरळम्) प्रकरण : न्यायालय आणि धर्म यांच्यातील सीमारेषा !

सर्वोच्च न्यायालयात चालू असलेल्या शबरीमला प्रकरणात केंद्र सरकारने मांडलेली भूमिका ही केवळ एका मंदिरापुरती मर्यादित नसून भारतातील धर्मस्वातंत्र्य आणि न्यायालयाच्या अधिकारांच्या मर्यादा यांवर थेट भाष्य करणारी आहे.

डगमगणार्‍या जगाला ‘धर्मा’चा आधार देऊन समतोल राखणे, हे भारताचे दायित्व ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

डगमगणार्‍या जगाला ‘धर्मा’चा आधार देऊन समतोल राखणे, हे भारताचे दायित्व ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

सनातन धर्माचे उत्थान व्हावे, ही ईश्‍वराची इच्छा आहे. यासाठी भारताचे उत्थान होणे आवश्यक आहे. संपूर्ण जग आज डगमगले आहे. स्वार्थ आणि वर्चस्व यांसाठी युद्धे चालू आहेत. मूळ धारणा आणि विचार चूक असल्याने हे सगळे चालू आहे.

हिंदूंनी प्रत्येक व्यवहार हिंदूंसमवेत करून हिंदु धर्मच अनुसरावा !

हिंदूंनी प्रत्येक व्यवहार हिंदूंसमवेत करून हिंदु धर्मच अनुसरावा !

चित्रपटातील भीषण वास्तव पाहून जागृत झालेले कृतीशील हिंदू सर्वत्र हवेत ! असा निश्चय प्रत्येकाने केल्यास धर्मांधांचे हिंदूंकडे वक्र दृष्टीने पहाण्याचे धाडसच होणार नाही !

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी (जिल्हा कोल्हापूर) येथे ज्योतिषवर्गाच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा पदवी प्रदान सोहळा पार पडला !

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी (जिल्हा कोल्हापूर) येथे ज्योतिषवर्गाच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा पदवी प्रदान सोहळा पार पडला !

ज्योतिषवर्गाच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा पदवी प्रदान आणि प्रमाणपत्र वितरण सोहळा श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे उत्साहात पार पडला.

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’ या विधेयकातील काही महत्त्वाची प्रावधाने !

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’ या विधेयकातील काही महत्त्वाची प्रावधाने !

या विधेयकानुसार अपराध हा दखलपात्र आणि अजामीनपात्र आहे. या विधेयकानुसार बळजोरीने धर्मांतर करून झालेल्या विवाहातून झालेल्या मुलाचा धर्म हा आईचा धर्म राहील, हे महत्त्वाचे प्रावधान या कायद्यात आहे.