धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !
मोठ्या संख्येने लोक एकत्रित जमल्यामुळे कायदा-सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते, तर प्रशासन अशा एकत्रिकरणाला अनुमती नाकारू शकते.
मोठ्या संख्येने लोक एकत्रित जमल्यामुळे कायदा-सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते, तर प्रशासन अशा एकत्रिकरणाला अनुमती नाकारू शकते.
धर्माचे रक्षण करणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे आणि जर समोर ‘खर’ आणि ‘दूषण’ (रामायणातील असुर) यांसारख्या प्रवृत्ती असतील, तर शस्त्र उचलण्याची वेळही येऊ शकते, असे मार्गदर्शन योगी आदित्यनाथ यांनी येथे केले.
मुसलमान औरंगजेबाला आदर्श मानतात; म्हणूनच देशात असे प्रसंग उद्भवत आहेत. त्यामुळे ‘मुसलमान औरंगजेबाची संतान नाही’, हे रामदास आठवले यांनी मुसलमानांना सांगून त्यांना राष्ट्रभक्तीचे धडे द्यावेत.
रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षामधील (‘आर्जी’मधील) अंतर्गत वादामुळे पक्षाच्या अध्यक्षपदाचे मनोज परब यांनी त्यागपत्र दिल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पहिल्यांदात यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
बंगालच्या शुभेंदू अधिकारी सरकारच्या मंत्रीमंडळाने जुन्या सरकारांपासून चालत आलेल्या काही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
एम्.के. स्टॅलिन हे आता तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्येच त्यांचा पराभव झाला.
सनातन संस्थेद्वारे आयोजित केल्या जाणार्या अध्यात्मविषयक प्रवचनांमध्ये जिज्ञासूंद्वारे ‘धर्मशास्त्र’ आणि ‘अध्यात्मशास्त्र’ हे वेगळे आहेत कि एकच अर्थाचे शब्द आहेत ?’, हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. अध्यात्मप्रसारक साधकांना या प्रश्नांचे उत्तर देणे सुलभ व्हावे, यासाठी हा लेख आहे.
सर्वोच्च न्यायालयात चालू असलेल्या शबरीमला प्रकरणात केंद्र सरकारने मांडलेली भूमिका ही केवळ एका मंदिरापुरती मर्यादित नसून भारतातील धर्मस्वातंत्र्य आणि न्यायालयाच्या अधिकारांच्या मर्यादा यांवर थेट भाष्य करणारी आहे.
सनातन धर्माचे उत्थान व्हावे, ही ईश्वराची इच्छा आहे. यासाठी भारताचे उत्थान होणे आवश्यक आहे. संपूर्ण जग आज डगमगले आहे. स्वार्थ आणि वर्चस्व यांसाठी युद्धे चालू आहेत. मूळ धारणा आणि विचार चूक असल्याने हे सगळे चालू आहे.