भारतातील घुसखोर बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान यांची हिंदु नावाने कागदपत्रे बनवून त्यांना विदेशात पाठवणार्‍या टोळीला अटक

अशा प्रकारे लोकांना विदेशात पाठवता येऊ शकते, यावरून भारतातील शासकीय यंत्रणा किती तकलादू आणि भ्रष्ट आहे, हे स्पष्ट होते ! यातील दोषींना फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे !

मोरबी (गुजरात) येथून ६०० कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच गुजरातमध्ये ३५० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. त्यापूर्वी ९ सहस्र कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले होते.

यवतमाळ येथील धीरज जगताप या धर्मांतरित मुसलमानास कानपूर येथून अटक

पटवारी वसाहतीतील धीरज जगताप याला १ ऑक्टोबर या दिवशी कानपूर येथे उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाने अटक केली.

देशात घातपाती कारवाया घडवण्याविषयीच्या प्रकरणी संशयित आतंकवादी पुन्हा आतंकवादविरोधी पथकाच्या कह्यात !

देशाच्या तथाकथित शांतीदूतांच्या या आतंकवादी कारवायांच्या विरोधात तुकडे-तुकडे टोळी किंवा पुरस्कार वापसी टोळी यांना काय म्हणायचे आहे ?

मुंब्रा (ठाणे) येथून आतंकवादविरोधी पथकाने एका धर्मांधाला कह्यात घेतले

पोलिसांनी यासंदर्भात कुठलीही अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.

मुंबईच्या लोकलगाड्यांवर विषारी वायूच्या साहाय्याने आक्रमण करण्याचा आतंकवाद्यांचा कट !

जोगेश्वरीतून ७ वा आतंकवादी अटकेत !

आतंकवादी जान महंमद शेख याचे २० वर्षांपासून दाऊदशी संबंध होते, तसेच आमचे त्याच्यावर लक्ष होते ! – विनीत अग्रवाल, अतिरिक्त महासंचालक, आतंकवादविरोधी पथक

पोलीस अधिकार्‍यांनी नुसती अशी माहिती देऊन काय उपयोग ? एवढी वर्षे एक आतंकवादी दाऊदशी संबंध ठेऊन मुंबईत रहात आहे, तर तेव्हाच कारवाई का केली नाही ? ‘आमचे त्याच्यावर लक्ष होते’ या म्हणण्याला काय अर्थ आहे ?

अटकेतील ६ पैकी दोघा आतंकवाद्यांना पाकमध्ये देण्यात आले घातपाती कारवाया करण्याचे प्रशिक्षण !

भारतात शांतता नांदायची असेल, तर पाकला नष्ट करणे आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. पाक भारतविरोधी कारवाया करण्यात गुंतला असतांना भारत सरकार त्याच्या विरोधात कठोर पावले का उचलत नाही ?

सागरी सुरक्षेसाठी पोलीस, जिल्हा प्रशासन यांसह नागरिकांनीही सतर्क रहाणे महत्त्वाचे ! – शिवाजी कोळी, पोलीस निरीक्षक, सागर सुरक्षा विभाग

देशाच्या सुरक्षेसाठी समुद्रकिनार्‍यांची सुरक्षाही तितकीच महत्त्वाची  आहे. सागरी सुरक्षेसाठी पोलीस, जिल्हा प्रशासन यांच्यासह स्थानिक नागरिकांनीही सतर्क रहाणे तितकेच महत्त्वाचे आहे

भारतात हिंदूंच्या धर्मांतरासाठी कार्यरत असणार्‍या टोळीतील २ धर्मांधांना अटक !

भारतात हिंदूंच्या धर्मांतरासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून पैसे पाठवले जात असतांना गुप्तचर यंत्रणा काय करत आहेत ? ही धोक्याची घंटा ओळखून भारत सरकार याच्या विरोधात पावले उचलणार का ?