१५ ऑगस्टला देशात घातपात घडवण्याचा आतंकवाद्यांचा कट महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने उधळला !
राष्ट्रीय सणांच्या वेळी आतंकवादाची टांगती तलवार प्रतीवर्षी भारतियांवर असतेच ! भारत आतंकवादमुक्त करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे !
राष्ट्रीय सणांच्या वेळी आतंकवादाची टांगती तलवार प्रतीवर्षी भारतियांवर असतेच ! भारत आतंकवादमुक्त करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे !
कोथरूड पोलिसांनी पकडलेले आतंकवादी महंमद खान, महंमद साकी आणि राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने अटक केलेले आतंकवादी यांचा एकमेकांशी संपर्क असल्याचे समोर आले आहे.
‘इसिस’ची ‘जागतिक विस्तारा’ची संकल्पना लक्षात घेतली, तर पूर्वीपासून आतंकवादाला सामोरे जात असलेल्या भारताला याचा मोठा धोका आहे. त्या दृष्टीने उग्रवाद आणि आतंकवाद संपवण्याकरता नियमितपणे उपाययोजना करणे आवश्यक आहे.
पुणे हे आतंकवाद्यांचे माहेरघर असल्याचे समोर येत आहे. भारतात आतंकवादाची पाळेमुळे किती खोल रुतली आहेत, हेच यातून स्पष्ट होते !
आतंकवाद्यांनी बाँब सिद्ध करण्यासाठी मिनी प्रयोगशाळा थाटल्याचे अन्वेषणात निष्पन्न !
राजस्थानमधील जयपूर शहरात बाँबस्फोट घडवून आणण्याच्या सिद्धतेत असलेल्या ‘अल् सुफा’ या आतंकवादी टोळीशी संबंधित दोघा आतंकवाद्यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. या दोघांनी कुलाब्यातील ‘छाबड हाऊस’ची पहाणी केल्याची माहिती समोर आली आहे.
ए.टी.एस्.ने (आतंकवादविरोधी पथकाने) पुण्यातील आतंकवादी कटाच्या अन्वेषणात आतंकवाद्यांना साहाय्य करणार्यांच्या मुसक्या आवळायला चालू केले आहे. २ आतंकवाद्यांना अटक केल्यानंतर आता आणखी एकाला रत्नागिरीतून अटक करण्यात आली आहे.
अशांना त्वरित कठोर शिक्षा दिल्यासच अन्य कुणी आतंकवाद्यांना आश्रय देण्याचे धाडस करणार नाहीत !
पुणे पोलिसांकडून ना बांगलादेशींवर गांभीर्याने कारवाई होत आहे, ना आतंकवाद्यांच्या साहाय्यकांवर. पोलीस प्रशासनाची घुसखोर बांगलादेशी आणि ‘स्लिपर सेल’ यांच्याविषयीची निष्क्रीयता आणि उदासीनता, हीच याला मुख्य कारणीभूत आहे. विद्येचे माहेरघर आतंकवादाच्या सावटाखाली येऊ न देण्याचे आव्हान पोलीस पेलत आहे का ? याकडे गांभीर्याने पहावे लागेल !
कोथरूड पोलिसांनी पकडलेल्या २ आतंकवाद्यांनी पुणे, सातारा आणि कोल्हापूर येथील जंगलात बाँबस्फोटाची चाचणी केल्याचे आतंकवादविरोधी पथकाने न्यायालयात सादर केलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.