अमृतसर (पंजाब) येथील सुवर्ण मंदिरात गुरु ग्रंथ साहिबचा अवमान करण्याचा प्रयत्न करणार्‍याचा जमावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू

पाकमध्ये ईशनिंदा करणार्‍याला जमाव मारहाण करून जिवंत जाळतो, तर पंजाबमध्ये धार्मिक स्थळाचा अवमान करणार्‍याला जमाव ठार करतो. दुसरीकडे हिंदू त्यांच्या धार्मिक गोष्टींच्या अवमानाविषयी वैध मार्गाने काहीतरी आणि तेही कधीतरी कृती करण्याचा प्रयत्न करतात !

नागालँडमध्ये सुरक्षादलांनी आतंकवादी समजून केलेल्या गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू

ईशान्य भारतातील नागालँड राज्यात ४ डिसेंबरच्या सायंकाळी सुरक्षादलांकडून आतंकवादी समजून करण्यात आलेल्या गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू झाला. ही संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

केरळमधील संघ स्वयंसेवकाच्या हत्येच्या प्रकरणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्याला अटक

केंद्रातील भाजप सरकारने केरळ आणि अन्य राज्यांतील असुरक्षित हिंदुत्वनिष्ठांना संरक्षण पुरवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते !

नक्षलवाद्यांचा बीमोड !

नक्षलवादी प्रशिक्षित असल्यामुळे त्यांना कमांडोच नियंत्रणात आणू शकतात. महाराष्ट्राकडून दिशा घेऊन अन्य राज्यांनी प्रयत्न केल्यास नक्षलवादाचे भारतभरातून उच्चाटन करणे सहज शक्य होईल, हे खरे !

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ‘राष्ट्रीय नागरिकता नोंदणी कायदा’ त्वरित लागू करावा !

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांच्या पार्श्वभूमीवर भारतात ‘राष्ट्रीय नागरिकता नोंदणी कायदा’ (एन्.आर्.सी.) त्वरित लागू करून अवैधरित्या देशात रहाणार्‍या बांगलादेशी मुसलमानांना हुसकावून लावण्यात यावे, अशी मागणी अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी निवेदनाद्वारे केली आहे

‘मिथिनेल’च्या निर्मितीसाठी केंद्रशासन साखर कारखान्यांना निधीची तरतूद करणार ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

राज्यातील साखर कारखान्यांच्या विविध समस्यांविषयी देवेंद्र फडणवीस यांसह भाजपचे नेते रावसाहेब दानवे, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील यांनी १९ ऑक्टोबर या दिवशी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.

स्व. मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे जगाचा भारताकडे पहाण्याचा दुष्टीकोन पालटला ! – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

‘स्व. मनाहेर पर्रीकर हे देशाचे संरक्षणमंत्री असतांना ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्यात आला व ‘वन रँक, वन पेन्शन’ योजना राबवण्यात आली’ असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १४ ऑक्टोबरला गोवा भेटीवर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १४ ऑक्टोबर या दिवशी दोन दिवसांच्या गोवा भेटीवर येणार आहेत.

नक्षलवादाची समस्या एका वर्षात सोडवा ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

नक्षलवाद्यांच्या विरोधातील लढा आता अंतिम टप्प्यात पोचला आहे आणि त्याला जलद आणि निर्णायक बनवण्याची आवश्यकता आहे. नक्षलवाद्यांच्या हिंसाचारामुळे होणार्‍या मृत्यूंची संख्या एका वर्षात घटून २०० वर आली आहे.

हिंदु धर्माला धोका नाही ! – माहिती अधिकारातील प्रश्नाला केंद्र सरकारचे उत्तर

जबलपुरे यांनी ३१ ऑगस्ट या दिवशी माहिती अधिकार कायद्यांतर्गत हिंदु धर्माला धोका असल्याविषयीची माहिती मागितली होती. यावर गृह मंत्रालयाचे मुख्य माहिती अधिकारी (अंतर्गत सुरक्षा) व्ही.एस्. राणा यांनी वरील उत्तर दिले आहे.