Amit Shah : विरोधकांनी माझ्यावर नाही, तर नेहरूंवर चिडचिड करावी ! – अमित शहा
नेहरूंनी काश्मीरच्या संदर्भातच नव्हे, तर देशाच्या संदर्भात अनेक घोडचुका करून ठेवल्याने त्याचे परिणाम आजही भारत आणि जनता भोगत आहे !
नेहरूंनी काश्मीरच्या संदर्भातच नव्हे, तर देशाच्या संदर्भात अनेक घोडचुका करून ठेवल्याने त्याचे परिणाम आजही भारत आणि जनता भोगत आहे !
यासह काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये सुरक्षित पुनर्वसन करणेही अपेक्षित आहे !
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा आहे. देशासाठी भाजपने केलेले काम आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नियोजन यांमुळे भाजपप्रणीत ‘एन्.डी.ए.’ला ३ राज्यांत विधानसभेच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळाले आहे.
मराठा आरक्षणप्रश्नी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना तातडीने देहलीत पाचारण केले. ‘शहा या दोघांकडून मराठा आरक्षण प्रश्न समजून घेऊन या प्रकरणी ठोस निर्णय घेतील’, अशी शक्यता व्यक्त करण्यात आहे.
जिहादी आणि जिहादी आतंकवादी यांना पाठीशी घालणारे शासनकर्ते, राजकीय पक्ष आणि निधर्मी संघटना असणार्या केरळमध्ये असे घडल्यास आश्चर्य ते काय ?
बुद्धीवाद्यांच्या कारवाया केवळ नक्षलवाद्यांच्या कारवाईपुरत्या मर्यादित नाहीत, तर देशाचे अस्तित्व नष्ट करणार्या आहेत. त्यामुळे बुद्धीवाद्यांना शक्तीहीन केले, तरच राष्ट्रविघातक शक्तींवर मात करता येईल ! सरकारने नक्षलवाद नष्ट करतांना शहरी (अर्बन) नक्षलवादाचेही समूळ उच्चाटन करणे क्रमप्राप्त !
पुणे येथे तिसरे अखिल भारतीय राजभाषा संमेलन आयोजित केले होते. ‘जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील भाषांच्या विविधतेला हिंदी भाषा एका सूत्रात बांधते’, असे त्यांनी संदेशात म्हटले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १७ सप्टेंबर या दिवशी छत्रपती संभाजीनगरच्या दौर्यावर येणार होते; मात्र त्यांच्या वेळेचे नियोजन होत नसल्याने त्यांचा हा दौरा रहित करण्यात आला आहे, अशी माहिती येथील भाजपच्या नेत्यांकडून देण्यात आली आहे.
दलित आणि मागासवर्गीय यांची परंपरागत मते मिळवण्यासाठी द्रमुकचे नेते जाणीवपूर्वक अशा प्रकारची टीका करत आहेत, हे लक्षात घेऊन धर्माभिमानी हिंदूंनी याला संघटितपणे विरोध केला पाहिजे !
प्रत्यक्ष अणि अप्रत्यक्षरित्या ६० सहस्रांहून अधिक रोजगार निर्माण होईल. यामुळे कांद्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल. कांद्याच्या बाजारभावाची घसरण रोखण्यासाठी विविध शिफारशींवरही विचार आहे.