
मुंबई – नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात १० गावांमध्ये द्राक्ष मण्यांना तडे गेले. २८५ शेतकर्यांचे १६८.९० हेक्टर क्षेत्र ३३ टक्क्यांहून अधिक बाधित आहे. अवेळी पावसामुळे फळपीक हानीचे पंचनामे करून ते कृषी विभागाकडे प्राप्त झाले. निधी वितरणासाठी महसूल विभागाची कार्यवाही चालू आहे, त्यांना भरपाई मिळेल, अशी माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी विधानसेभत दिली.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !