.तरच हे पुरोगामी, नाही तर अधोगामीच !

‘होळीला लाकडे जाळल्याने प्रदूषण होते, वृक्षतोड होते; म्हणून होळी पेटवू नका’, ही धूसफूस होळीनिमित्त कथित पुरोगाम्यांकडून न चुकता होत असते, यात काही वाद नाही; पण या कथित पुरोगाम्यांचे पुरोगामित्व खरे कि खोटे ? यासाठी त्यांनी विज्ञानाचेच …

धर्मजागृतीच्या छोट्याशा बिजाचे रूपांतर ज्यांच्या संकल्पकृपेने विशाल वटवृक्षामध्ये झाले, धन्य ते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

१२ मार्च या दिवशी सकाळी दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचत होते. वाचतांना काही वृत्ते अशी होती की, ज्यातून हिंदु जागृत होत असल्याचे पाहून सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती कृतज्ञता भाव दाटून आला.

अवैध बांधकामांना आळा घालण्याविषयी उच्च न्यायालयाकडून निर्देश जारी

गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम होत असल्याचे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने नोंदवले असून त्यांना आळा घालण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये भरारी पथक स्थापन करून कारवाई करावी

डॉ. रिबेलो, भेंब्रे आणि पिशाच्च

राष्ट्रपुरुषांविषयी दायित्वशून्य विधाने केल्याने लोकांच्या भावना क्षुब्ध झाल्या, तरी ‘भवती ना भवती’च्या वादात फुकट प्रसिद्धी मिळाली, तर ‘फायदे का सौदा’ म्हणून का ?

पुरो(अधो)गामी मानसिकता !

एखादा सण का साजरा करायचा ? याच्यामागचे कारण समजून घेऊन अधिक आत्मीयतेने तो साजरा करणे म्हणजे खरा वैज्ञानिक विचार म्हणता येईल. तो सणच नाकारणे किंवा वेगळ्याच पद्धतीने तो साजरा करणे म्हणजे वैज्ञानिक विचार नव्हे !

गोव्यात गोवंशियांची हत्या करणार्‍याला जन्मठेपेची शिक्षा देण्याचा कायदा करावा ! – हनुमंत परब, गोवंश रक्षा अभियान

गोमंतभूमी गायीला देवासमान मानते. त्यामुळे गोव्यात गोवंशियांची हत्या होऊ न देणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. राज्य सरकारने राज्यातील सर्व अवैध पशूवधगृहांना कायमस्वरूपी टाळे ठोकले पाहिजे. 

काँग्रेसचे राहुल गांधी, आंतरराष्ट्रीय उद्योगपती जॉर्ज सोरोस आणि भारतविरोधी षड्यंत्र !

सुशांत सिन्हा यांनी त्यांच्या ‘यू ट्यूब वाहिनी’वर खासदार संबित पात्रा यांच्याशी वार्तालाप केला. या वेळी संबित पात्रा यांनी परकीय शक्तींकडून भारताला हानी पोचवण्यासाठी होत असलेल्या षड्यंत्रावर प्रकाश टाकला. याविषयी या लेखात पाहूया.    

साधकांचे शंकानिरसन करून त्यांना साधनेसाठी प्रोत्साहित करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अनमोल मार्गदर्शन !

‘बाळ बोबडे जरी बोले, बोल जननीस ते कळे ।’, या उक्तीप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना साधकांच्या साधनेसंबंधी अडचणी लगेच कळतात आणि ते त्यांना अचूक उपायही सांगतात’, अशी अनुभूती अनेक साधकांनी घेतली आहे.

स्वावलंबी आणि सतत नामजप करणारे पू. राजाराम नरुटे (वय ९२ वर्षे) !

एकदा मला २ दिवस त्यांच्या खोलीत त्यांना सोबतीसाठी त्यांच्या समवेत थांबण्यास सांगितले होते. तेव्हा मला शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

सनातनचे संत पू. अशोक पात्रीकर (वय ७५ वर्षे) यांच्या ऐंद्री शांती विधीच्या वेळी त्यांच्या कुटुंबियांनी अनुभवलेले चैतन्य आणि आनंद यांची प्रचीती !

गोवा येथील सनातनच्या आश्रमात माझे बाबा पू. अशोक पात्रीकर यांचा ऐंद्री शांती विधी (व्यक्तीने ७५ व्या वर्षात पदार्पण केल्यावर तिचा ‘ऐंद्री शांती विधी’ करतात.) करण्यात आला. त्या वेळी आम्हा कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.