ओरोस येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचारी २ महिने वेतनापासून वंचित 

ओरोस येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे कंत्राटी पद्धतीवर काम करणार्‍या जिल्ह्यातील १२० हून अधिक स्थानिक कर्मचार्‍यांना गेल्या २ महिन्याचे मानधन ‘स्मार्ट सर्व्हिसेस प्रा.लि.’ या पुणे येथील ठेकेदार आस्थापनाने दिलेले नाही.

यासाठी हिंदूंनीही कृतीशील व्हावे !

नॉस्ट्राडॅमस यांच्या भाकितानुसार येणार्‍या काळात दक्षिण भारतातून एक हिंदु नेता उदयास येईल. तो संपूर्ण जगाला एकत्र करेल. २१ व्या शतकात भारत एक शक्तीशाली राष्ट्र्र म्हणून उदयास येईल आणि त्याचे आध्यात्मिक तत्त्वज्ञान जगभर पसरू शकेल.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे पहिले स्मारक झरेबांबर येथे उभारले !

छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी दिलेल्या बलीदानातून प्रेरणा मिळावी आणि धर्माभिमान जागृत ठेवण्यासाठी धर्मवीर बलीदान मासात तालुक्यातील झरेबांबर तिठा येथे एका रात्रीत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक शिवशंभू प्रेमींनी उभे केले.

संपादकीय : ‘द्रमुक’चा फुटीरतावादी प्रयत्न

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि त्रिभाषा धोरण यांवरून तमिळनाडू अन् केंद्र सरकार यांच्यामध्ये चालू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर तमिळनाडूच्या ‘द्रविड मुन्नेत्र कळघम्’ सरकारने राज्याच्या अर्थसंकल्पातील…

संपादकीय : बलुचींना स्वातंत्र्याची आशा

पाकिस्तानच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे होऊन गेली असतांना आता तो भीकेला लागलेला आहे. भीकेकंगाल देश म्हणून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात पाकचा अपमान होऊनही ‘पडलो, तरी नाक वर’ या वृत्तीच्या पाकमधील मुसलमानांनी स्वतःचा हेका…

जीभ

जीभेला चिरकाल यौवन प्राप्त झालेले आहे. माणूस हवा तेवढा वृद्ध होवो, देहावर सुरकुत्या पडोत, डोळ्यांनी दिसत नसू दे, तरतरी नाश पावू दे; पण जीभ कधीच म्हातारी होत नाही. तिचा आवेश आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत तसाच रहातो.

उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात सर्वाेच्च न्यायालयात दाद मागणार ! – मंत्री विश्वजीत राणे

नगरनियोजन कायदा कलम १७(२) मधील मार्गदर्शक तत्त्वे रहित करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात सरकार सर्वाेच्च न्यायालयात आव्हान देणार आहे, अशी माहिती नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी रेल्वेगाडीवरील आक्रमण, म्हणजे हिंसाचार अधिक वाढण्याची शक्यता !

‘पाकिस्तानाच्या अशांत प्रांत बलुचिस्तानमध्ये ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’च्या स्वातंत्र्य सैनिकांनी एका रेल्वेगाडीवर आक्रमण केले आणि त्यात असलेल्या ३० पाकिस्तानी सैनिकांना ठार मारले. त्यानंतर त्यांनी या गाडीतील प्रवाशांना बंधक बनवले.