सेवा केल्याने साधकांना होणार्‍या लाभाविषयी देवद येथील सनातनच्या आश्रमातील साधिका सौ. मीना खळतकर यांची झालेली विचारप्रक्रिया !

‘सेवा ही साधनेची संधी आहे. साधकांनी ‘सेवेची संधी मिळणे’, हा गुरुदेवांचा कृपाप्रसाद आहे’, असे समजावे. सेवा करणे, म्हणजे मोक्षाकडे जाणार्‍या मार्गावरून मार्गक्रमण करणे, असे आहे…

गुरुतत्त्वाची महती !

गुरुतत्त्व अवर्णनीय आहे. ते बुद्धीगम्य नाही. ते अंतरंगात अनुभवावयाचे आहे. ते सर्वव्यापी आहे. ते नाही अशी जागा या जगात आणि परलोकातही नाही.

‘गुरुच भक्ताचा योगक्षेम चालवतात’, हे अनुभवणार्‍या पुणे येथील सौ. भाग्यदा भास्करवार !

‘माझा विवाह झाल्यावर मी सासरी चंद्रपूर येथे गेले होते. त्या वेळी तेथील थंडी मला सहन होत नव्हती…

वर्ष २०२५ मध्ये तीर्थराज प्रयाग येथे होत असलेल्या महाकुंभमेळ्याचे दैवी स्वरूप आणि आध्यात्मिक महत्त्व !

‘१३.१.२०२५ पासून भारतातील तीर्थराज प्रयाग (उत्तरप्रदेश) येथे चालू झालेल्या महाकुंभमेळ्याच्या संदर्भात माझ्या मनात जिज्ञासा निर्माण झाली आणि मला पुढील प्रश्न पडले. तेव्हा माझ्या खोलीतील भिंतीवर लावलेल्या शिवाच्या चित्राकडे माझे सहज लक्ष गेले. त्यानंतर शिवाने सूक्ष्मातून माझ्यावर कृपाकटाक्ष टाकला.

अशी जमली श्वास आणि नाम यांची जोडी 

‘माझी व्यष्टी साधना योग्य प्रकारे होत नसल्याने माझे मन अतिशय उदास झाले होते. एकदा मी साधना नीट होत नसल्याविषयी चिंतन करत असतांना माझ्या लक्षात आले की, माझा नामजप एकाग्रतेने होत नाही. त्याचे प्रमुख कारण म्हणजे माझे नाम श्वासाशी जोडले जात नाही. ‘यासाठी काय प्रयत्न करावेत ?’, असा मी विचार करत असतांना देवाच्या कृपेने काही विचाररूपी मोती मनातून घरंगळत आले.

‘साधिकेने लिखाण करावे’, यासाठी स्वतःच्या कृती आणि प्रसंग यांमधून तिला प्रोत्साहित करून घडवणारे एकमेवाद्वितीय परात्पर गुरु डॉ. आठवले !

लिखाण करण्याच्या संदर्भात आलेले अडथळे, शारीरिक त्रास आणि ते दूर करून ‘मी लिखाण करावे’, यासाठी प.पू. डॉक्टरांनी केलेले अथक प्रयत्न याविषयीचा काही भाग ५ फेब्रुवारी २०२५ दिवशी पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया.         

ज्येष्ठ क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे निधन !

ज्येष्ठ क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी (वय ७४ वर्षे) यांचे दीर्घ आजाराने लीलावती रुग्णालयात उपचारांच्या काळात निधन झाले.

मध्यप्रदेशात वायूदलाचे लढाऊ विमान ‘मिराज २०००’ कोसळले !

येथे भारतीय वायूदलाचे ‘मिराज २०००’ लढाऊ विमान कोसळले. त्यानंतर विमानाने पेट घेतला. या अपघातात विमानाचे दोन्ही वैमानिक घायाळ झाले.

गोव्याचे काँक्रीटच्या जंगलात रूपांतर होत आहे ! – सर्वाेच्च न्यायालय

उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी समुद्रकिनार्‍यावरील बाह्य विकास आराखड्याविषयीची सरकारकडून प्रविष्ट(दाखल) करण्यात आलेली विशेष याचिका सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळून लावली.